Posts

Showing posts from 2016

वॉटसपचा वापर

-- वॉटसपचा वापर -- वाॅट्सअप वर अनेक नवनवे समूह बनतात. अनेक समूहात तेच तेच लोक सगळीकडे सामाईक असतात. त्यामुळे मजकूरही तोच तोच वाचावा लागतो. वॅाट्सअपचा नेमका वापर कसा करावा, याबाबतीत मात्र बहुतांशी लोक गोंधळलेले दिसतात. सगळ्यांनी मोबाईलवर टाकलंय म्हणून आपणही वॅाट्सअप घेतलेलं असतं. एकदा नंबर लोकांकडे गेला की धडाधड संदेश यायला सुरुवात होऊन, आपण त्या चक्रव्युहात कधी गुरफटून जातो, आपलं आपल्यालाच कळत नाही. त्याचं कारण एकच. गंतव्य स्थान निश्चित असल्याशिवाय गाडीत बसायचं नसतं किंवा गाडी सुरु करायची नसते. जायचं कुठे, निश्चित नसेल तर गाडी गोल गोल फिरत राहते, पेट्रोल जाळत, कोणत्याही उद्दिष्टाशिवाय... ज्यांना काहीच सुचत नाही, ते सगळ्यात जवळचा पर्याय म्हणजे, गुड मॉर्निंग, गुड नाईट चा स्वीकारतात. मधल्या काळात काय करायचं म्हणून इतरांचा आलेला मजकूर कॉपी-पेस्ट, शेअर, फॅारवर्ड करतात. गुड मॉर्निंग, गुड नाईट वैयक्तिकरित्या करा, पण समूहात अजिबात नको. यामुळे इतरांना काय मनस्ताप होतो, याची जाणीव कोणी ठेवत नाही. अनेक चांगले लोक या प्रकारांना कंटाळून समूह सोडणे पसंत करतात. शिवाय, असले फुटकळ संदेश पाठवणारे

Kudos to #Modi, India becomes member of MCTR

India become the member of MCTR while China is not. A great success after The wait of  35 Year. A great effort of Modi Ji in international diplomacy. Now India can export Missile to other nation more then 300 km.while China cannot.but Indian media display only unsucess in NSG due to China.but this is also a victory for India because now India got the support of 44 in 45 nation which include 4 supper power USA;Russia France n  England. now India will get be defecto  state  in NSG and can get all power of nuclear state. Even China Veto will be useless. This is Chankya niti of Sri Modiji. Jai Ho n Vande Matram...🇮🇳

#Brexit and after effects

ब्रिटनमध्ये होत असलेल्या जनमत चाचणीचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर झाला आहे. कारण मुंबई शेअर बाजार उघडताच, सेन्सेक्स तब्बल 900 अंकांनी  गडगडला आहे. सेन्सेक्स काल 27002 अंकांवर बंद झाला होता, आज उघडताच तो 26367 अंकांवर जाऊन पोहोचला. दुसरीकडे पौंडनेही 31 वर्षातील निच्चांक गाठला, डॉलरच्या तुलनेत 9 टक्क्यांनी घसरला. ब्रिटनने युरोपियन युनियनमध्ये राहावं की नाही, यासाठी तिथल्या नागरिंकांनी काल मतदान केलं आहे. या जनमत चाचणीचा निकाल  आज आहे. हा निकाल जगाच्या राजकारण आणि अर्थकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो. युरोपियन युनियनमध्ये रहावं, की नाही यावर ब्रिटनमध्ये खल सुरू आहे. ही लढाई इतकी पेटली आहे, की त्यात मजूर पक्षाच्या खासदार जोआना कॉक्स यांचा जीव गेला. त्या धक्क्यातून सावरून ब्रिटनच्या नागरिकांना आपलं भवितव्य ठरवायचं आहे. *काय आहे युरोपियन युनियन?* 28 देश आणि 50 कोटी लोकसंख्येच्या युरोपियन युनियनची अर्थव्यवस्था 16 खर्व डॉलर्सची असून तिचा जागतिक डरडोई उत्पन्नातला वाटा एक चतुर्थांश इतका आहे. युरोपियन युनियनमधील नागरीक सदस्य देशात व्हिसाशिवाय मुक्तपणे प्रवास, व्यापार, नोकरी करू शकता

What is NSG ?

NSG म्हणजे काय? गेली अनेक वर्षे भारत NSG किंवा न्युक्लिअर सप्लाइज ग्रुपमध्ये स्थान मिळवण्यासाठी झटत आहे. अमेरिकेपाठोपाठ मेक्सिकोनेही भारताला या ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यासाठी पाठिंबा दर्शवला आणि भारताचं आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्व अधोरेखीत झालं. काय आहे NSG? आणि भारतासाठी हा ग्रुप का महत्त्वाचा आहे हे जाणुन घेऊया 1974 मध्ये भारताने अणू चाचणी केली आणि त्या नंतर अमेरिका, रशिया, कॅनडा, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, जपान आणि इंग्लंड या सात देशांनी न्युक्लिअर सप्लाइज ग्रुप स्थापन केला. या समूहाचा उद्देश होता, अणू तंत्रज्ञान आणि आण्विक शस्त्रास्त्रांच्या प्रसाराला आळा घालणे. मुख्यत: भारताला अणूतंत्रज्ञान मिळू नये हा उद्देश NSG च्या स्थापनेमागे होता. 1975 ते 1978 या कालावधीत लंडनमध्ये अनेक बैठका पार पडल्या आणि कशाची निर्यात कुठल्या देशाला करता येईल, कुणाला करता येणार नाही आदी बाबींवर निर्णय घेण्यात आले. त्यानंतर 1991 पर्यंत NSG ची बैठक झाली नाही. 1991 च्या पहिल्या आखाती युद्धानंतर हा ग्रुप पुन्हा सक्रिय झाला. आजच्या घडीला या ग्रुपमध्ये 48 सदस्य देश असून बहुतांश देश युरोपीय खंडातले अ

15 things you should know about the Model GST Law

📌*15 things you should know about Model GST Law* On June 14, 2016 the Finance Ministry has released the *'Model GST Law'*. It outlines the structure of the GST regime. Further, the draft of 'Integrated GST Bill, 2016' is also released along with such Model GST laws. It also provides the framework for levy and collection of CGST and SGST. "CGST" is the tax levied under the Central Goods and Services Tax Bill, 2016. "IGST" is the tax levied under the Integrated Goods and Services Tax Bill, 2016. *Key takeaways from Model GST law are given hereunder:* *1) Threshold limit for registration* The dealer is required to take registration under this law if his aggregate turnover in a financial year exceeds Rs.9 lakhs. However, dealers conducting business in any North Eastern State are required to take registration if their turnover exceeds Rs.4 lakhs. *2) Place of registration* The dealer has to take registration in the State from where taxable goods

गंमत ४ ची

गंमत ४ ची 1) औषधोप४ २) मानसोप४ 3) प्रथमोप४ 1) समोप४ 2) पाहुण४ 3) सदवि४ 4) दूरवि४ 1) सं४ 2) वि४ 3) आ४ 4) प्र४ 5) ला४ 1) सदा४ 2) समा४ 3) शिष्टा४ 4) भ्रष्टा४ 5) अत्या४ 6) सुवि४ 7) उप४ 8) अवि४ 9) कुवि४ 10) हिंसा४ थोडी कडू थोडी गोड पण जिला नाही तोड अशी ही चौपदरी कथा आहे ! चारची खरी बाजू ' चार ' दिशेत आहे ! ' चार ' खांबांशिवाय घर बांधता येत नाही. ' चार ' गोष्टी शिकल्याशिवाय शहाणपणा येत नाही. ' चार ' चौघात जे बोलू नये ते बोलले की गालावर ' चार ' बोटे उमटल्याशिवाय राहत नाहीत. ' चार ' शब्द सणसणीत सुनावणे म्हणजे कानाखाली ' चार ' आवाज काढण्या सारखेच असते. चौघे म्हणजे जणू ' चार ' वेद आणि यांनी एकमेकास गुणिले की दुप्पट उपनिषदे होतात. ' चार 'चा 'वर्ग' केला की माणूस तरुण होतो अन सोळाव्या वर्षात पाऊल ठेवतो. "चार"च्या 'वर्गा'स पुन्हा "चार"ने गुणले की जगातल्या सर्वात 'बुद्धि'मान खेळातले चौसष्ट घरांचे 'बळ' मिळते ! यांची टीका ही ' चौफेर ' अस

*मी अनुभवलेला धर्म *

*मी अनुभवलेला धर्म * मी गेल्या वर्षी गडकोट मोहीमेसाठी गेलो होतो. जाताना धर्माच्या घोषणा देत, जयजयकार करत गेलो होतो. मनात आपल्याच धर्माचा उन्माद टचटचून भरला होता. बरोबर मित्र  होतेच. पुण्याजवळ रात्री मुक्काम होता, आम्ही उघड्यावरच झोपलो होतो. काही मित्रांना थंडी सोसवत नव्हती. ते एका इमारतीच्या आडोश्याला झोपण्यासाठी गेले पण त्या इमारतीतल्या सुशिक्षित व स्वधर्मीय लोकांनी त्यांना हाकलून लावले. दुस-या दिवशी परत आमची पायपीट सूरू झाली. दुसरा मुक्काम सिंहगडाच्या आणि रायगडाच्या मध्ये असणा-या एका जंगलात पडला, आदिवासी पाड्यात आम्ही थांबलो होतो. एका आदिवासी बांधवाने चक्क आम्हाला झोपडीत जागा दिली. झोपडी छोटीशीच पण त्याचे मन आभाळसारखे वाटले. त्याच्या त्या झोपडीसमोर कालचा बंगला खुपच खुजा वाटत होता. चालून चालून थकलो होतो, सकाळपासून चालत होतो. तहान खूप लागली होती, जवळ पाणी नव्हते. त्या बांधवाकडे पाणी मागितले पण पाणी थोडे अन आम्ही 25 जन, शेवटी त्या सदगृहस्थाने आमच्यासाठी रात्रीचे पाणी आणून दिले. पाणी दरीतून आणावे लागत होते, त्यात मटका छोटाच पण तरीही तो माणूस हेलपाटे मारत होता. अखेर मी

Welcome the first rains..

थंड हवा.. ढगाळ आकाश.. धुक्यात डोंगर आणि मातीचा गंध.. कड़क चहा.. चिंब भिजायला तयार रहा.. पहिल्या पावसाच्या पहिल्या शुभेच्छा..!! 🌧🌦☁🌦🌧🌦🌧🌦

Why Namo's speech before US Congress is important...

*☑नरेंद्र मोदींची ......* *ग्लोबल लीडरच्या दिशेने वाटचाल* 〰〰〰〰〰〰〰〰〰 साडे तीन मिनिटं टाळ्यांच्या कडकडाटात जबरदस्त स्वागत, ९ वेळा स्टॅंडिग ओवेशन, ७२ वेळा टाळ्या, ५ वेळा पोटधरुन हसणं असं ऐतिहासिक स्वरुप होतं बुधवारी अमेरिकन काँग्रेसच्या सयुंक्त क्षेत्राचं आणि संबोधित करत होते भारताचे १४ वे पंतप्रधान नरेंद्र मोदी. 🔲🔲🔲 कालचा दिवस हा मोदींसाठी खरंच खास होता. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असाचं तो ऐतिहासिक क्षण. काल मोदींनी भारताची प्रतिमा अमेरिकेच्या संसदेत इतक्या सुंदरपण मांडली की प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलावी. काल भारत हा अमेरिकेकडे काही मागत नव्हता तर आम्ही देखील तुमच्या खांद्याला खांदा लावून चालतोय असं मोदींनी भाषणातून सांगितलं. 🔲🔲🔲 अमेरिकेच्या संसदेला संबोधित करणारे मोदी हे भारताचे ५ वे पंतप्रधान होते. त्यांनी मांडलेल्या प्रत्येक गोष्टींना अमेरिकन खासदारांकडून दाद मिळत होती. नेहमी भारताला कमी लेखणाऱ्या देशांना जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशाच्या संसदेतून मोदींनी ठणकावून सांगितलं की २१ वं शतक हा भारताचं आहे. अमेरिका आणि भारत मिळून जगाला मार्गदर्शन करती

BJP - Sena dog fight

देशात व राज्यातील सत्तेत एकमेकांचे सहकारी असलेल्या भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यातील कुरबुरी अद्यापही संपलेल्या नाहीत. कोणत्या ना कोणत्या तरी मुद्यावरून हे दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. (भाजपाचं सरकार म्हणजे निजामांच्या बापाचं राज्य - संजय राऊत) केंद्रात निजामाच्या बापाचं राज्य अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केलेली टीका भाजपाला रुचली नाही. त्यावर ' इतरांना निजाम म्हणण्यापेक्षा आपण स्वत: औरंगजेबासारखे वागत आहोत का याचे शिवसेनेने आत्मपरीक्षण करावे ' असा प्रतिटोला भाजपाने शिवसेनेला हाणला. मात्र या मुद्यावरून सुरू झालेले युद्ध अजूनही संपलेले नसून आता भाजपाने पुन्हा 'पोस्टर'च्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना बेडकाची उपमाही देण्यात आली आहे. ' देश "पिताश्रीं"च्या पुण्याईवर आणि "मातोश्री"च्या आशीर्वादाने नाही चालत… त्यासाठी खऱ्याखुऱ्या संकटांचा "सामना" करावा लागतो…' असा आशय लिहीलेलं एक पोस्टर सध्या

Letter to Municipal Commissioner to start Water Tourism in Thane

Image
             ALERT CITIZENS FORUM OF INDIA A7/303, Saket CHSL, Saket Marg, Thane (W) 400601. June 4, 2016 The Hon. Municipal Commissioner, Thane Municipal Corporation, Thane. Sub: Starting of Water Tourism in Thane. Dear Sir, Thane creek has lots of mangroves along its coastline. As of now, these mangroves are dying due to encroachment. The creek line is also polluted with people disposing garbage and other waste material in the water. To revive the creek area and make it clean and maintain it properly, we suggest that the TMC should start Water Tourism on the stretch starting from Chendani Koliwada onwards to Balkum, Kolshet and Kalher areas. These areas can be developed as mini Chowpatty's and a Boat Club started with boating as a main attraction. Once this activity stabilizes, one can also think of starting Water Transport in these areas to decongest the traffic. It will also be helpful in starting patrolling of the area, prevent destruction of mangrove

Remembering #Golwalkar Guruji...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय श्री. माधव सदाशिव गोळवलकर तथा श्रीगुरुजी ह्यांचा आज स्मृतिदिन ! (५ जून १९७३) त्यांना भावपूर्ण आदरांजली !! --------------------------------------------------------------------------------------------- शेवटची विनवणी..… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील महाल मुख्यालयात- डॉ. हेडगेवार भवनात- दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या डोक्याला तेल लावण्यासाठी नागपुरातील ज्येष्ठ स्वयंसेवक बाबुराव चौथाईवाले यांनी बाटली हातावर आडवी केली. दि. ४ जून १९७३. रात्रीचे सुमारे ९.३० वाजले होते. त्याच वेळी बाटलीतील तेल संपले. बाबुराव चौथाईवाले तेलाची दुसरी बाटली आणण्यासाठी वळले. त्यावर गुरुजी त्यांना लगेच म्हणाले- `तेल संपले? ठीक. आता उद्या कोण तेल लावतंय?' कालपुरुषच जणू त्यांच्या मुखाने बोलत होता. त्यावेळी श्री गुरुजी साधारण तीन वर्षांपासून कर्करोगाने आजारी होते. तरीही अगदी तीन महिने आधीपर्यंत म्हणजे १९७३ च्या मार्च महिन्यापर्यंत त्यांचे देशभर प्रवास, भाषणे, बैठकी, पत्रलेखन, कार्यक्रम सुरूच होते. त्यानंतर मात्र त्यांना चालणे फिरणे अवघड होऊन बस

World Environment Day

आज ५ जून २०१६! जागतिक पर्यावरण दिन! जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण विश्वाने पर्यावरण वाचविण्याबाबत पुढाकार घेणे हा मुख्य उद्देश आजचा या जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यामागे आहे! कारण बदलत्या काळात पर्यावरणात वाढत चाललेला कार्बन डॉयऑक्साईड वायू,पर्यावरण रक्षक ओझोनच्या थराला पडत चाललेली जीवघेणी छिद्रे, रोजची वृक्षतोड वा जंगल सपाटीकरण, पृथ्वीच्या पोटातील संपूष्टात येत असलेली भूजल पातळी आणि या सर्वांमूळे वाढलेले वैश्विक तापमान या बाबी सध्या सर्व जगापुढे विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती उभी करत आहेत! पर्यावरणाचा असमतोल हा सजीव सृष्टीला मरणाच्या दाराकडे ढकलत नेतोय! या मागील कारणांचा शोध घेतला असला, या सर्व पर्यावरण असमतोलाला सर्वस्वी आपण म्हणजे मानवच जबाबदार आहे! सध्याच्या आधुनिकीकरणाने मानवाचे राहणीमान उंचावले आहे! मानवी वसतिसाठी जंगलेही तोडली जात आहेत! कारखानदारी व त्यासोबतच पर्यावरणाला हानीकारक ठरणा-या वस्तुंचा वापर (जसे क्लोरो-फ्लोरो-कार्बन अर्थात CFC वायू) वाढला आहे! मूळातच झाडांची कमी होत असलेली संख्या, वाढते वायूप्रदुषण आणि पर्यावरणाचे व पर्यायाने

दुसऱ्या वादळापूवीची शांतता!!!

दुसऱ्या  वादळापूवीची शांतता!!! सध्या सर्व भाजपा विरोधक खडसे गेल्याने खुष आहेत पण सेनावाले फटाके फोडत आहेत. डावखरे जिंकले तर काही फटाके शिल्लक राहु द्या. व पुढिल अधिवेशनापासुन राणेना ही तोंड द्यायचे आहे. तेंव्हा विधीमंडळात मुख्यमंत्रीच असणार आहेत. हे सेनेने विसरु नये.        ही  कुठली मैत्री मित्राच्या घरात आग लागली तर हे बाहेर फटाके वाजवणार. मग शत्रु कोणाला म्हणायचे. मग काय उपाशी राहिलेल्यांचे पोट भरायला सरकार मध्ये सामिल झाले का? व भाजपने जर मुंबई महानगर पालिकेत हिसका दाखवला तर पोट भरायचे ही वांदे होतिल.        राजकीय स्वार्थ साधा पण फटाके कसले वाजवता. जे कॉंग्रेस राष्ट्रवादीनेही केले नाही. व सेनेनी काय वाघ मारला खडसे प्रकरणात, प्रिती मेनन व अंजली दमानियानी हे सुरु केले. वाघ त्यांनी मारला जो जिवंत असताना रोज तुमची पळता भुई थोडी करत होता. तुम्ही तर वाघ मेल्याची खात्री झाल्यावर अंगावर पाय ठेऊन फोटो काढायला गेलात.          मुंबई महानगरपालिकेतील लफडी काही दिवसात बाहेर येतील तेंव्हा हेच खडसे कुठे कुठे फटाके लावतील ते पहात राहा. येवढे दिवस मंत्रीमंडळाच्या जबाबदारीत अडकले होते.आता म

Last local...

शेवटची लोकल निघते सीएसटीवरून 12. 37 ला. आणि शेवटची पोहोचणारी लोकल असते 1. 38 ची. 12 वाजून 37 मिनीटांनी निघालेली लोकल तीन च्या दरम्यान पोहोचते कर्जत ला. तिथून ती रिटर्न निघते साधारण साडे चारला. मधल्या काळात मोटरमन आणि गार्ड आराम करतात ते त्यांच्यासाठी खास बनवलेल्या रेस्ट रुम मध्ये. तसं प्रत्येक मोटरमन आणि लोकल गार्ड यांच्यासाठी ड्युटी अवर्स असतात फक्त चार तास. हे चार तास ट्रेनच्या रनिंग टाईमनुसार मोजले जातात. त्यात ट्रेन कुठे किती वेळ थांबली वगैरे ग्राह्य धरलं जात नाही. पण त्या चार तासात पूर्ण वेळ डोळ्यात तेल घालून एकटक एका नजरेनं एका दिशेत पाहत राहणं, योग्य अंतरावर प्रॉपर नोटिफिकेशन देणं, दर चारशे मीटरवर येणाऱ्या सिग्नलला तपासणं शिवाय प्रत्येक स्पीड इंडिकेटरवर लक्ष ठेऊन स्पीड मेंटेन करणं अतिशय महत्त्वाचं असतं. रात्रीच्या वेळेस हे काम फार जिकीरीचं असतं. जर स्पीड 40 ऐवजी 42 वर जरी गेला तरी मोटरमन आणि गार्ड यांना कंट्रोल रुमकडून ताकीद जाते. ड्युटी संपल्यावर त्याचं लेखी कारण द्यावं लागतं. एखाद्या वेळेस मोटरमन कडून सिग्नल असताना जरी ट्रेन क्रॉस केली गेली तर अवघ्या पाचशे मीटर अंतर पुढे गे

कँप्टन जिंकला.....कँप्टन हरला...

कँप्टन जिंकला.....कँप्टन हरला... आयपीएल यंदा हैद्राबाद संघाने पटकावले. बेंगलोर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले . गेल..डिव्हिलीयर्स..वँटसन...विराट कोहली या दिग्गज खेळाडूचा बेंगलोर संघ विजयासाठी बहुतांशी फेव्हरीट होता . तरीही डेव्हिड वाँर्नर या जिगरबाज खेळाडूच्या नेतृत्वाखाली हैद्राबाद संघाने बेंगलोरला नमवत इतिहास रचला. आयपीएलमध्ये विराट कोहली हा प्रतिभावान खेळाडू पुन्हा एकदा आपल्या अंगभूत तेजाने तळपला. सुरूवातीला पराभव येऊनही संघाला फायनल गाठून देण्यात सिंहाचा वाटा विराटचा होता . तरीही या खेळाडूला अंतिम सामन्यात अपयश आले तेव्हा त्याच्या नेतृत्व करण्याची पद्धती पुन्हा नव्याने तपासायला हवी. कारण उद्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून विराटकडे पाहिल जातय. नेतृत्व करणाऱ्या खेळाडूने स्वतःला सिद्ध कराव लागते हे खरे . विराटने स्वतःला यैध्दा म्हणून सिद्ध केलय यात वाद नाहीय . पण...पण एकट्या सेनापतीच्या पराक्रमावर युद्ध जिंकता येत नाही हे सत्य आहे. आपल्या सहकारी खेळाडूना प्रोत्साहीत करणे..त्यांच्याकडून चांगली कामगिरी करवून घेणे...त्यांच्यातील बलस्थाने शोधून त्यांना मार्गदर

५० कोटी डॉलर्सचा – चाबहार करार : भारताचं चीन-पाक युतीला उत्तर

५० कोटी डॉलर्सचा – चाबहार करार : भारताचं चीन-पाक युतीला उत्तर चीन आणि पाकिस्तानची भारतविरोधी कपटी युती सर्वश्रुत आहे. भारताला सर्व बाजूनी घेरण्यासाठी योजलेली “स्ट्रिंग ऑफ पर्ल्स” योजना असोत वा काश्मीरमधील पाक-पुरस्कृत कुरापातीना दिलेला आधार असो – चीन ने भारताला शक्य त्या सर्व प्रकारे घेरण्याचा प्रयत्न केला आहे. चीनच्या ह्या रणनीतीवर भारताने दिलेल्या काही उत्कृष्ट प्रत्युत्तरांपैकी एक आहे – नुकताच झालेला – चाबहार करार. हा करार “जलद गतीने” पूर्ततेकडे सरकावा ह्यासाठी सुषमा स्वराजजींनी इराण भेटीत विशेष प्रयत्न केले होते. त्याचीच परिणीती म्हणून नरेंद्र मोदींच्या इराण दौऱ्यात ह्या करारावर शिक्कामोर्तब झालं. नेमका काय आहे चाबहार करार ? सुषमा स्वराज ह्यांच्या तेहरान दौऱ्यात इराण आणि अफगाणिस्तान ह्यांनी चाबहार कराराच्या जलद पूर्ततेबद्दल हमी दिली गेली, आणि मोदींच्या दौऱ्यात त्यावर स्वाक्षरी झाली. ह्या करारानुसार चाबहार इथे भारत एक मोठं बंदर विकसित करणार आहे. भारत – अफगाणिस्तान व्यापारी संबंध दृढ होण्याच्या दिशेने ही मोठी झेप असेल. स्त्रोत भारतासाठी हे बंदर लवकरात लवकर तयार होणं अनेक क

My life mantra...

*साधं सोप्पं जगावं |* दिलखुलास हसावं *न लाजता रडावं |* राग आला तर चिडावं *पण झालं-गेलं वेळीच सोडावं |* आपल्या माणसांवर हक्कानी रुसावं *रूसलेल्यांना लाडानी पुसावं (विचारावं) |* वळण येईल तेंव्हा सावकाश वळावं *मोकळ्या रस्त्यावर मात्र सुसाट पळावं |* चमचमीत झणझणीत बाहेर दाबून चापावं *पण घरच्या वरण-भातानेच मात्र पोट भरावं |* नालायकांना पुरून उरावं *मदतगारांना आयुष्यभर स्मरावं |* खोट्या दिखाव्यांना नक्कीच टाळावं *स्वप्नांच्या पूर्ततेसाठी दिवस रात्र झटावं* सुंदर जग बनवल्याबद्दल मात्र त्या *परमेश्वराच ऋणी* जरूर राहावं 🌺🌻🌷🙏​🌷🌻🌺

Sharadrao Pawar saheb you give an answer...

4 वेळा मुख्यमंत्री, 15 वर्षे केन्द्रीय कृषी मंत्री राहूनसुद्धा आज जर जेल भरो करत असाल तर पवार साहेब मला एवढेच सांगा की 20 वर्षे काय केलत आपण ???? हे सरकार एक वर्षभर जलयुक्त शिवार म्हणून काय केलं होतं ते काल सर्व बंधारे भरल्यावर आम्हाला समजलं..एका पावसात सर्व बंधारे भरून गेले हो... ह्यांनी एका वर्षात जे केले ते तुम्हाला 15 वर्षात का नाही जमलं हो... आणि आता जेलभरो?? अहो त्यापेक्षा अजित पवार , सुप्रिया सुळे यांना सांगा की अक्षय, नाना, मकरंद यांचा आदर्श  घ्यायला... का फसवता आम्हाला साहेब...,! अक्षय कुमार 90 लाख अजिंक्य राहणे 5 लाख लालबाग बागचा राजा 25लाख. विठ्ठल मंदिर 1कोटी  mca - 1 कोटी नाना पाटेकर.मकरन्द असे अनेक कलाकार मंडळी. अजून कितीतरी गणपती मंडळे हे सर्व दुष्काळी लोकांना मदत करत आहे आणि महाराष्ट्राला लूटणारे  बारामती कर काय तमाशा बघत आहेत .... शेअर करा.बघा मग, बारामतीकर 70हजार कोटी मधले 7 हजार कोटी तरी देतील.नाही तर जेल भरो नक्की. जय महाराष्ट्र. 👊👊👇👇👇 माननिय  शरद  पवार  साहेब   तुम्ही  करत  असलेल्या  जेलभरो  बद्द्ल  काही  प्रश्न  शेतकरी  माता पित्याना  आहेत  ते  असे - : - -

#Dombivli is sitting on a time bomb

The #Dombivli Disaster It will be blatantly erroneous to label the explosion at the chemical/pharmaceutical factory at Dombivli (which houses around 1700 chemical factories in MIDC area spread out in 362 hectares), as an accident ! What happened at Dombivli factory (May 26, 2016... at 11.00 a.m.) was definitely not an accident..... Accidents occur unintentionally, the Dombivli incident prima facie falls under the category of CULPABLE HOMICIDE NOT AMOUNTING TO MURDER (sec-304 IPC). It was an "incident of accident" that was very much waiting to happen, being deeply rooted in rank-corruption at all governmental levels (especially, state factory-inspection and pollution-control departments along with police-administration), cancerous growth of 'Contract-Labour System' and active criminal-connivance of all party-Politicians with company managements and beaurocrats....... a three-pronged evil that " Alert Citizens Forum of India" is striving to eradicate and h

Yeh hai India..

In continuation of what Rishi Kapoor said....😀😀😀Very interesting to read : Dear John ! Get off at Indira Gandhi Int. airport... Tell the driver to take Mahatma Gandhi road, turn left on Nehru road, as you come to Jawahar Chawk take a right from the signal at Indira Gandhi Pratishthan the road will take you straight to Rajiv Gandhi Sabhagrih from where you can come to Moti Lal Nehru park...Exactly opposite that is the Kamla Nehru Kreeda Kendra which is facing Sanjay Gandhi Memorial building.... Just a little ahead you will find Vijaya Laxmi Pandit library... I am opposite that -in the Society named Indira Awaas. If you lose your way just ask the Congress Party office at the turning of Sanjay Gandhi Memorial and they will guide you to my building-Indira awaas.! Your Indian friend.

What is the Indo - Iran #Chabhar pact ?

५० कोटी डॉलर्सचा – चाबहार करार : भारताचं चीन-पाक युतीला उत्तर चीन आणि पाकिस्तानची भारतविरोधी कपटी युती सर्वश्रुत आहे. भारताला सर्व बाजूनी घेरण्यासाठी योजलेली “स्ट्रिंग ऑफ पर्ल्स” योजना असोत वा काश्मीरमधील पाक-पुरस्कृत कुरापातीना दिलेला आधार असो – चीन ने भारताला शक्य त्या सर्व प्रकारे घेरण्याचा प्रयत्न केला आहे. चीनच्या ह्या रणनीतीवर भारताने दिलेल्या काही उत्कृष्ट प्रत्युत्तरांपैकी एक आहे – नुकताच झालेला – चाबहार करार. हा करार “जलद गतीने” पूर्ततेकडे सरकावा ह्यासाठी सुषमा स्वराजजींनी इराण भेटीत विशेष प्रयत्न केले होते. त्याचीच परिणीती म्हणून नरेंद्र मोदींच्या इराण दौऱ्यात ह्या करारावर शिक्कामोर्तब झालं. नेमका काय आहे चाबहार करार ? सुषमा स्वराज ह्यांच्या तेहरान दौऱ्यात इराण आणि अफगाणिस्तान ह्यांनी चाबहार कराराच्या जलद पूर्ततेबद्दल हमी दिली गेली, आणि मोदींच्या दौऱ्यात त्यावर स्वाक्षरी झाली. ह्या करारानुसार चाबहार इथे भारत एक मोठं बंदर विकसित करणार आहे. भारत – अफगाणिस्तान व्यापारी संबंध दृढ होण्याच्या दिशेने ही मोठी झेप असेल. स्त्रोत भारतासाठी हे बंदर लवकरात लवकर तयार होणं अनेक कारणांन

Ethos of Bhagwad Gita

*BHAGWAD GITA* _*in one sentence per chapter...*_ *Chapter 1* _Wrong thinking is the only problem in life_ *Chapter 2* _Right knowledge is the ultimate solution to all our problems_ *Chapter 3* _Selflessness is the only way to progress & prosperity_ *Chapter 4* _Every act can be an act of prayer_ *Chapter 5* _Renounce the ego of individuality & rejoice in the bliss of infinity_ *Chapter 6* _Connect to the Higher consciousness daily_ *Chapter 7* _Live what you learn_ *Chapter 8* _Never give up on yourself_ *Chapter 9*  _Value your blessings_ *Chapter 10* _See divinity all around_ *Chapter 11* _Have enough surrender to see the Truth as it is_ *Chapter 12* _Absorb your mind in the Higher_ *Chapter 13* _Detach from maya & attach to Divine_ *Chapter 14* _Live a lifestyle that matches your vision_ *Chapter 15* _Give priority to Divinity_ *Chapter 16* _Being good is a reward in itself_ *Chapter 17* _Choosing the right over the pleasant is a sign of power_ *Chapter 18* _Let Go, L

Greetings to #Anurag Thakur - new President of #BCCI

Image
                               ALERT CITIZENS FORUM OF INDIA A7/303, Saket CHSL, Saket Marg, Thane (W) 400601. # 8879528575. May 22, 2016 Shri Anurag Thakur, Hon. Member of Parliament, New Delhi. Dear Shri Anurag ji, Hearty Congratulations on being elected the youngest President of the Board of Control for Cricket in India (BCCI). You take charge when the BCCI is at an important juncture - sort of reinventing itself once the Lodha Commission report is implemented. I have been associated with BJP in Mumbai for the past 30 years and have seen your growth from being a Yuva Morcha President, Member of Parliament, Secretary of BCCI to now President. You have proved to be a very well read, studied Parliamentarian who has excellent oratory skills. I am sure that your enterprising nature will help you in good stead in your new responsibility and you will bring transparency and better laurels to BCCI - the most powerful cricketing body in the world. All the best for your future. Bes

CCTV and GPS

CCTV - GPS तुम्ही पालक म्हणून तुमच्या मुलांसाठी GPS आहात की CCTV ? गंमतशीर वाटला ना प्रश्न ? हे काय आता नवीन ? पण विचार करून बघा… आई-बाबा ना GPS सारखे असायला हवेत. आपण प्रवासाला जाताना GPS वापरतो ना रस्ता कळण्यासाठी तसेच! आपण विचारले की हे GPS आपल्याला ईप्सित स्थळी पोहोचण्यासाठी किती वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत हे सांगते, त्यातला सर्वात सुलभ कोणता हे सुद्धा सांगते... पण हे सांगताना GPS मी सांगेन त्याच मार्गाने तुम्ही जायला हवे असा आपल्याकडून हट्ट नाही धरत. म्हणजे समजा आपण जरा वेगळाच रस्ता पकडला किंवा एक चौक पुढून जायचा प्रयत्न केला तर ते न कुरकुरता, न चिडता नव्याने मार्ग दाखवणे सुरु करते. जमेल तितके आपल्याला तिथलीही दिशा दाखवत राहते... आणि जर तो रस्ता आजवरपेक्षा जास्त चांगला निघाला तर पुढे इतरांना तोही रस्ता आहे अशी जाणीव करून देते. अगदी निर्मनुष्य ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रवास करताना या GPS ची साथ आपल्याला आपण बरोबर रस्त्यावर आहोत याची जाणीव करून देते... अश्या या निर्धास्त अवस्थेत आपण न बिचकता, न थांबता, जलदपणे आपले ध्येय गाठू शकतो. हो की नाही? विवेकी पालकत्व हे असं असायला हवं.

अरे जात म्हणजे काय = A new perspective to "Caste"..

अरे जात म्हणजे काय बघा तुम्हाला आवडते का? जातीचं काय घेउन बसलात राव... अरे जात म्हणजे काय माहित तरी आहे का..? अरे कपडे शिवणारा शिंपी, तेल काढणारा तेली, केस कापणारा न्हावी लाकुड़ तोडणारा सुतार दूध टाकणारा गवळी गावोगावी भटकणारा बंजारा वृक्ष लावणारा माळी आणि लढाई लढणारा क्षत्रिय... आलं का काही डोस्क्यात..? आरं काम म्हणजे जात... आता भांडत बसण्यापेक्षा जाती बदला... आता इंजीनीयर ही नवी जात... कॉम्प्यूटर, केमिकल ही पोटजात... "सी. ए" ही पोटजात, "एम. बी. ए" ही नवी जात... बदला की राव... कवाचं तेच धरुन बसलात... घरीच दाढी करता नवं? मग काय न्हावी का? बुटाला पालीश करता नव्हं? मग काय चांभार का? गैलरी टेरेस वर झाडे लावता ना मग माळी का? दूध टाकणारा मुलगा गवळी का? आरं बायकोच्या धाकानं का हुईना संडास साफ करता नव्हं? मग काय........? आता अजून बोलाया लावू नका आरं जात न्हाई ती जात.....न? बरं जात नाही तर बदला की मग... आरं कोण मोठा कोण छोटा? ह्याला बी दोन हात त्याला बी दोनच नव्हं? ह्यालाबी खायला लागतं आणि त्याला काय फक्त....? आरं कामानं मोठं व्हा,

The unholy nexus between Corporate hospitals and Pharma companies

There is a huge nexus among corporate hospitals, pharma companies and doctors who engage in exploitative practices called ‘target system’ and ‘cuts’ with the motive of earning profits, claims a book by doctors, who broke their silence on rampant malpractices. In a chilling narrative, the book ‘Dissenting Diagnosis’ says ‘packages’ offered by multispeciality corporate hospitals, incorporating a range of tests under ‘master checkup’, not only drains an individual of his hard-earned money but the collected samples go down the ‘sink’ as well. The book launched last week lays bare the rot in the medical sector as it gives first person accounts of patients, doctors and pathologists from across the country. In the book, a pathologist, who did not want to be named, explains that sink tests essentially means samples collected from patients are just thrown into the wash basin without testing as doctors prescribe such tests, which by mutual understanding, are “not actually carried out” by th

तुही यत्ता कंची ??

तुही यत्ता कंची ?? पंतप्रधान नरेंद्र मोदी शैक्षणिक गुणवत्तेवरून वादळ उठवण्याचे  हिणकस प्रयत्न सध्या सुरु झाले आहेत.या माणसाला आपण पहिले गुजरात दंगलीत बदनाम करण्याचा आटोकाट प्रयत्न केला .नंतर मौत का सौदागर ठरवून राजकीय आयुष्यातून उठवण्याचा चँग बांधला.निर्लज्जपणे त्याच वैयक्तिक कौटुंबिक जीवन चव्हाट्यावर आणण्याचे अश्लाघ्य प्रयत्न केले. तरीही जनतेने पूर्ण बहूमताने त्याला दिल्लीचे तख्त बहाल केले हे जिव्हारी लागलेल्या मंडळीना त्याच प्रधानमंत्री असणं हेच अवघड जागेच्या दुखण्यासारखं झालय.आम्ही तुला तिथे सहनच करू शकत नाही हे सत्य सांगण्याची हिंमत नसणाऱ्या दिवाभीतांनी नंतर जीवाचे रान करून असहिष्णुता सारख्या बालिश  मुद्द्यावर देश पेटवण्याचा प्रयत्न केला. तरीही हा माणूस आणि याचं सरकार दिवसेंदिवस लोकप्रियच होत आहे हे या वास्तवाने नाउमेद झालेल्या नतदृष्टां नी मग विदेश यात्रांपासून तर अंगावरच्या सुटपर्यंत गदारोळ उठवला.भ्रष्टाचार किवा अन्य कशातच तो सापडत नाही याचे वैफल्य येऊन अखेर देशद्रोहाचे  समर्थन करण्याइतपत कमरचे लज्जावस्त्र बाजूला काढून ठेवले...आणि आता नवीन प्रश्न ते प्रधानमंत्रयांना विचार

😌😌 कालबाह्य परंपरा 😌😌

😌😌 कालबाह्य परंपरा 😌😌 मित्रांनो, वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला, तो याप्रमाणे... एका खोली मध्ये 8-10 माकडांना ठेवण्यात आले. त्या खोलीच्या मध्यभागी एक शिडी सरळ उभी ठेवली आणि त्या शिडीच्या वर 🍌🍌 केळीचा एक घड लटकत ठेवण्यात आला. थोड्याच वेळात एका माकडाचे लक्ष त्या केळीच्या 🍌🍌🍌 घडाकडे जाते आणि ते माकड शिडी चढून केळीकड़े जाण्याच्या प्रयत्न करते . तोच त्याच्या अंगावर गरमा-गरम पाणी पड़ते व इतर  उरलेल्या माकडांवर सुद्धा पड़ते आणि शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करणारे माकड खाली परत येतं. दुसऱ्या दिवशी दुसरे एक माकड असाच प्रयत्न करते , तेंव्हा सुद्धा त्याच्या अंगावर आणि इतर सर्व माकडांच्या अंगावर गरमा-गरम पाणी पड़ते. असे सतत 3-4 दिवस घडते, त्यामुळे याचे कारण माकडांच्या लक्षात येते की, केळीकड़े धाव घेतल्यामुळे आपल्यासोबत असे होत आहे. मग पाचव्या दिवशी जेंव्हा पुन्हा एक माकड केळीसाठी शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करते तेंव्हा इतर सर्व माकडे मिळून त्याला झोडतात त्यामुळे ते माकड परत येउन कोपर्‍यात जाऊन बसते. यामुळे त्या दिवशी कोणावरही पाणी पडत नाही. पुढील 3-4 दिवस असे सतत घडते. कोणी माकड शिडीक