Posts

Showing posts from March 25, 2018

बडबड आणि कोलांट्या उड्या - "बिहार दिन' (२०१२ साल ची एक आठवण)

बडबड आणि कोलांट्या उड्या (२०१२ साल ची एक आठवण) महानगरी मुंबईत "बिहार दिन' साजरा होवू देणार नाही, अशी वल्गना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आणि नंतर हा फतवा मागेही घेतल्यामुळे, हा दिन वाजत गाजत साजराही झाला.  राज ठाकरे यांचा मुंबईतल्या परप्रांतीयांना असलेला विरोध काही नवा नाही.  रेल्वे परीक्षेसाठी मुंबईत आलेल्या उत्तर भारतीय युवकांच्यावर मनसेेच्या कार्यकर्त्यांनी हल्ले केले होते. तेव्हा राज ठाकरे विरुध्द लालू प्रसाद यादव असा शाब्दिक सामना रंगला होता. बिहारच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतल्या बिहारींनी "बिहारदिन' साजरा करायचे जाहीर करताच, असा कोणताही सोहळा आम्ही होवू देणार नाही.  बिहार दिन बिहारमध्ये साजरा करावा. मुंबईत कशाला? महाराष्ट्रदिन बिहारमध्ये कुठे साजरा होतो? असे सवालही त्यांनी मालेगावच्या जाहीर सभेत केले.  आपला विरोध डावलून असा सोहळा साजरा करायचा प्रयत्न केल्यास आम्ही तो उधळून लावू, अशी धमकीही त्यांनी दिली.  पण, अवघ्या चोवीस तासात त्यांना कोलांटी उडी घेत, आपला या दिनाला काहीही विरोध नसल्याचे जाहीर करावे लागले.  राजकार

My sentiments exactly... Do I think Modi is perfect ? NO.

My sentiments exactly...  Do I think Modi is perfect ? NO. Do I believe Modi doesn't make any mistake ? NO.  Do I believe Modi government has fulfilled all that we want ? NO Do I feel he will make India like Europe or USA in his lifetime ? NO. -------- But I stand by his side like a rock. Why ? ➤ Because I do believe *he is doing whatever he can in a very honest, dedicated and committed way.*  ➤ Because I do believe *he is giving his best to improve the country in all areas.* ➤ Because I have seen that *massive corruption at cabinet ministerial level has disappeared.*  ➤ Because I have seen that *India has not witnessed any terror attack on civilians in last 4 years under his rule.* ➤ Because *I have seen him taking unpopular steps just to make sure "subsidies and taxes reach to the poor people and not middlemen."*  ➤ Because *I have seen him working hard to make sure "India becomes a member of MTCR, Waassenar group, Australia

*लोका सांगे ब्रम्हज्ञान* *आणि आपण कोरडे पाषाण*-

Image
*लोका सांगे ब्रम्हज्ञान* *आणि आपण कोरडे पाषाण*- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे शिवतिर्थावर भाषण झाले त्याबद्दल " लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि आपण कोरडे पाषाण ! " असेच त्यांचे झालेले दिसतेय असे म्हणावे लागेल.  नुकताच मनसेचा १२वा वर्धापनदिन साजरा झाला तेव्हा जे बोलायचे ते पाडव्याला बोलीन तेव्हा सर्व महाराष्ट्रातून मनसैनिक या अशी त्यांनी साद घातली व त्या प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातून ते आले देखिल, सभेला चांगली गर्दी झाली होतीच नेहमी प्रमाणेच ! तेव्हा आदल्या दिवशीच मी १२ वर्षात पक्षकुठून कुठे आला याचे परीक्षण व तो परत मजबूत करण्यासाठी व योग्यदिशेने  नेण्यासाठी कार्यकर्त्यांना काही मार्गदर्शन, ठोस कार्यक्रम देतील असे वाटले पण ते बोलले भलतेच !  स्वतःच्या पक्षाचे १२ वर्षांतील प्रोग्रेस कार्ड तपासायच्या एवजी भाझापाच्या गुजरात विधानसभेचे विश्लेषण करत बसले ! हे अतिशय हास्यास्पदच वाटले. लोकसभेचे % पकडून आता भाजपाचे १६५ आमदार यायला पाहीजे तर ९९च आले म्हणजे मोदींना लोक कंटाळलेत व लोकप्रियता घटत चालली असे ढोल बडवायला लागले ! *पण सलग तिथे सतत सत्तावीस वर्षे पुन्हा भाजपा सत्तेत आलीए

मराठी साठी गळा काढणारे हे कुटुंब एकही मराठी शाळा वाचवु शकले नाहीत.- खरच आपण विचार करायला हवा

खरच आपण विचार करायला हवा  मराठी मराठी करून..17 शे पिढ्या बसुन खातील एवढी माया या लोकांनी गोळा केलीय.. आणि आमचा बाबल्या अजुनही त्यांचे msg फॉरवर्ड करतोय... झेंडे मिरवतोय... मराठी मुद्दा, मराठी माणुस,मराठी अस्मिता ह्या साठी चाललेला लढा...(खरं म्हणजे याला लढा म्हणावं का? हाच मोठा प्रश्न आहे.) हा खरोखर प्रामाणिक आहे का? १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाली हाच मराठी मुद्दा घेऊन, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी... पहिल्याच दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी "मद्रासी समाजा" विरोधात घोषणा दिली.. *"उठाव लुंगी बजाव पुंगी"* झालं मेळाव्याहुन परतताना शिवसैनिकांनी उडप्यांच्या हॉटेल्सवर हल्ले केले.. परिणाम काय? आज २०१७ मधे तब्बल ५१ वर्षांनी या मुंबई महाराष्ट्रात याच शिवसेनेच्या नाकावर टिच्चुन (याच सेना नेत्यांचे खिसे पैशानी भरुन ) याच मद्रास्यांचे लाखाच्या वर बार आणि रेस्टॉरंट आहेत. दुसरी घोषणा साहेबानी दिली ती "गुजराती समाजा" विरोधात... *"बायको तुमची पोरं आमची"* परिणाम काय? सर्व मोठ्या व्यापारावर आज गुजराती समाजाच वर्चस्व आहे