Posts

Showing posts from December 31, 2017

माझ्या दलित मित्रांना व इतर समाजातील तरूणांना कळकळीचे आवाहन:2

माझ्या दलित मित्रांना व इतर समाजातील तरूणांना कळकळीचे आवाहन: माझ्या भावांनो आणि भगिनींनो, नमस्कार. भीमा कोरेगाव प्रकरण घडून २०० वर्षे झाली. जे तेव्हा घडले त्यावरून आता मांडण्यात काय अर्थ आहे? जरा विचार करा की तुमच्या so called नेते मंडळींनी आज पर्यंत तुम्हाला काय दिले? त्यांचा चिथवण्यावर तुम्ही भांडता, लढता, आंदोलन करता, स्वत: च्या अंगावर केसेस घेता. आपल्या आयुष्याची राखरांगोळी करता. तुमचे नेते गडगंज श्रीमंत झालेत आणि तुम्ही अजून फक्त भांडत आहात. ते महागड्या गाड्यातून फिरतात आणि तुम्ही मात्र मित्रांच्या बाईक वर. ते झाले करोड पती आणि तुम्ही अजून रोड पती - रस्त्यावर. बाबासाहेबांनी आपल्या काय शिकावले आहे ते लक्षात ठेवा : वाचाल तर वाचाल. बाबासाहेबांनी कधीच हिंसाचार शिकवला नाही. बाबासाहेबांनी कधीच दुसऱ्या समाजाविरुद्ध द्वेष करायला सांगितले नाही. तुमचे आजचे फडतूस नेते तुम्हाला चुकीच्या रस्त्यावर नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या नेत्यांना केवळ तुमच्या जीवावर स्वत:ला गडगंज संपत्ती जमवायची आहे. अशा फालतू नेत्यांना गाडून टाका. अशा नेत्यांनी बंगले बांधले आहेत जेव्हा तुम्हाला साध घर ही नशीब नाही. आ

माझ्या दलित मित्रांना व इतर समाजातील तरूणांना कळकळीचे आवाहन:

माझ्या दलित मित्रांना व इतर समाजातील तरूणांना कळकळीचे आवाहन: माझ्या भावांनो आणि भगिनींनो, नमस्कार. भीमा कोरेगाव प्रकरण घडून २०० वर्षे झाली. जे तेव्हा घडले त्यावरून आता मांडण्यात काय अर्थ आहे? जरा विचार करा की तुमच्या so called नेते मंडळींनी आज पर्यंत तुम्हाला काय दिले? त्यांचा चिथवण्यावर तुम्ही भांडता, लढता, आंदोलन करता, स्वत: च्या अंगावर केसेस घेता. आपल्या आयुष्याची राखरांगोळी करता. तुमचे नेते गडगंज श्रीमंत झालेत, महागड्या गाड्यातून फिरतात आणि तुम्ही अजून फक्त भांडत बसतात, भुर्जी पाव खात दिवस काढता. ते झाले करोड पती आणि तुम्ही अजून रोड पती - रस्त्यावर. बाबासाहेबांनी आपल्या काय शिकावले आहे ते लक्षात ठेवा : वाचाल तर वाचाल. बाबासाहेबांनी कधीच हिंसाचार शिकवला नाही. बाबासाहेबांनी कधीच दुसऱ्या समाजाविरुद्ध द्वेष करायला सांगितले नाही. तुमचे आजचे फडतूस नेते तुम्हाला चुकीच्या रस्त्यावर नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या नेत्यांना केवळ तुमच्या जीवावर स्वत:ला गडगंज संपत्ती जमवायची आहे. हे नेते तुम्हाला दुसऱ्या समाजाविरुद्ध, दुसऱ्या पक्षांविरूद्ध लढवतात पण स्वत: मात्र त्यांच्या नेत्यांबरोबर छुप

*महाराष्ट्र के भीमा कोरी गाँव (पुणे) में भड़के दंगे*

Image
❗❗ *समझ की बात*❗❗ ⚡एक दलित रैली में गया, सत्य परिस्थिति से अवगत भी हुआ . अंग्रेजों की महार बटालियन और पेशवाओं के बीच महाराष्ट्र के भीमा-कोरेगांव में हुए युद्ध के 200 साल पूर्ण होने के उपलक्ष पर कल पुणे में दलित रैली का आयोजन हुआ जिसका नाम था 'एल्गार परिषद्'. क्यूंकि महार जाती संविधान के मुताबिक दलित श्रेणी में आती है इसलिए अम्बेडकरवादी इस युद्ध को उच्च जाती पर दलितों की विजय के रूप में देखती है. (उनके मुताबिक केवल 500 महार ने 25000 पेशवाओं को मार दिया. हालांकि संख्या पर इतिहासकारों का एक मत नहीं है) इस रैली में प्रकाश आंबेडकर, जिग्नेश मेवानी, उमर खालिद, राधिका वेमुला, सोनी सोरी, विनय रतन सिंह (भीम आर्मी,उoप्रo), मौलाना अब्दुल हामिद अज़हरी (राष्ट्रीय सचिव, आल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड) आदि लोग आये थे. कुछ 20-25 संघठनों के नामों की एक लिस्ट पढ़ी गयी जिन्होंने इस रैली का समर्थन किया. उनमे - 1) पोपुलर फ्रंट ऑफ़ इंडिया (PFI) 2) मूल निवासी मुस्लिम मंच 3) छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड 4) दलित ऐलम (ऐलम तमिल शब्द है जिसका अर्थ होता है देश) ऐसे अनेक संदेहजनक

वास्तव भीमा कोरेगावचे ....

Image
वास्तव भीमा कोरेगावचे .... या विषयावर प्रकाश पाडण्याचा उद्देश इतकाच आहे की तिसऱ्या *इंग्रज -  मराठा* (भिमा कोरेगाव ) या युद्धाचा दाखला देऊन *उमर खालिद* सारखे देशद्रोही दलितांना उच्च वर्णीयांविरुध्द भडकावत आहेत आणि इंग्रजांना मदत केली म्हणून उच्चवर्णीय दलितांना *गद्दार* ठरवत आहेत .  ५०० महार सैनिकांनी २८००० मराठा सैनिकांचा पराभव केला .  या वर काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट वाचली आणि असंख्य प्रश्नही निर्माण झbाले ते खालीलप्रमाणे . १) जर ५०० सैनिक २८००० हजार सैन्याचा पराभव करतात आणि ते ही ब्रिटिशांच्या उपस्थितीत तर याची नोंद जागतीक पटलावर का नाही ?  २) फक्तं ५०० सैनिक २८००० हजार सैनिकांचा पराभव कसा करू शकतात ? कारण भिमा कोरेगाव हा नदीकाठचा सपाट प्रदेश आहे इथे एकही खिंड , दरी , जंगल किंवा किल्ला नाही युद्ध झालं तर समोरा समोरच होणार  मग अशा परिस्थितीत फक्तं ५०० सैनिक २८००० सैनिक निशस्त्र असले तरी त्यांचा पराभव करू शकत नाहीत . ३) या युद्धात त्या पाचशेपैकी एकही सैनिक शहीद झाल्याची नोंद का नाही ? युद्ध कितीहि छोटं असलं तरी त्यात शहीद असतात इथे विरुद्ध २८००० होते . ४) ब्रिटिश स