Posts

Showing posts from July 25, 2021

Flood relief work by Satark Nagrik Foundation®

Image
  Dayanand Nene

How to detect Food Adulteration

Image
  In this book, you will learn about the methods for detection of common adulterants in food. Detection from Milk: 1. Water: The presence of water can be by putting a drop of milk on a polished slanting surface. The drop of pure milk either or flows lowly leaving a white trail behind it, whereas milk adulterated water will flow immediately without leaving a mark, 2. Starch: Add a few drops of tincture of Iodine or Iodine solution. Formation of blue colour indicates the presence of starch. Iodine solution is easily available in the medical stores. 3. Urea: Take a teaspoon of milk in a test tube. Add ½ teaspoon of soybean or arhar powder. Mix up the contents thoroughly by shaking the test tube. After 5 minutes, dip a red litmus paper in it. Remove the paper after ½ a minute. A change in colour from red to blue indicates the presence of urea in the milk. 4. Vanaspati: Take 3 ml of milk in a test tube. Add 10 drops of hydrochloric acid. Mix up one teaspoonful of sugar. After 5 minutes, exa

Food distribution to the needy

Image
Our Satark Nagrik Foundation ® (Alert Citizens Forum) distributed Food packets to the needy and rain affected people in Thane - Station and Market areas from July 19 to July 22. Our thanks to Anand ji, and Vijaybhai - our donors for the generous help. (As per our policy of not using such gestures for publicity and also maintain dignity of the beneficiaries, photographs of the distribution are not posted by us).

चिपळूणचा महापूर-2021

Image
चिपळूणचा महापूर-2021 - यशवंत बर्वे 21 जानेवारी ची उत्तर रात्र. मुसळधार किंवा ढगफुटी म्हणावा असा पाऊस अजिबात पडत नव्हता. अधूनमधून परंतु थांबून थांबून मात्र जोरदार सरी कोसळत होत्या. जुलै मध्ये असा पाऊस अपेक्षित असतोच. चिपळूण मध्ये पाणी भरणे देखील काही नवीन गोष्ट नसली तरीही दरवर्षी किती पाऊस असेल तर किती पाणी भरू शकते याचं एक गणित चिपळूणकर मंडळी बांधतात आणि सहसा ते चुकत नाही. साहजिकच आज देखील चिपळूणकर पहाटेच्या गाढ झोपेत होते. आदल्या दिवशी व्हाट्सउप वर 22 जुलै रोजी दुपारी 11 वाजता कोलकेवडी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे असे मेसेज फिरत असले तरी सकाळी उठल्यावर त्या दृष्टीने काही आवराआवर करता येईल अशा अंदाजाने नागरिक आणि व्यापारी निर्धास्त झोपलेले होते. माझा मुलगा रात्री पुण्याहून निघून पहाटे जेमतेम घरी पोचला. मला फोन करून त्याने चारचाकी आणि दुचाकींची किल्ली घेऊन पार्किंग मध्ये बोलावले त्या वेळी पहाटेचे पाच वाजले होते. मी खाली पार्किंगमध्ये गेलो तेव्हा सौरभने, माझ्या मूलग्याने खेर्डी मध्ये पाणी भरले आहे त्यामुळे आपल्याकडे भरू शकते म्हणून गाड्या मार्कंडी रस्ता जो थोडा उंच आहे तिथे लावतो असे

Kokan Devastation and Relief Work

Image
  🙏🕉️🙏 सहृद्य नागरिक....  आपण दाखवलेल्या दातृत्वाबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏻आता ३ ट्रक भरुन  जाण्या येवढे शिधा,   साहित्य  जमा झाले आहे... *आपण किमान आता तरी संकलन थांबवतो  आहोत.... आपल्या संपर्कातील🙏🏻 सगळ्यांना कळवा*.. पून्हा पूढची रचना लागली कि कळवण्यात येईल *आता खरी गरज आहे ती मनुष्यबळाची कोकणात सेवा कार्यासाठी  ७ दिवसांकरिता रा. स्व. संघ, ठाणे तर्फे स्वयंसेवक जाणार आहेत.* कोणाला ह्यात सहभाग घ्यायचा असल्यास / अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास खालील क्रमांकावर संपर्क करावा. श्रीकांतजी देशपांडे : 9920246788 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 आभारी आहोत असाच लोभ कायम असावा रा. स्व. संघ जनकल्याण समिती. July 26, 2021

महाड दरड दुर्घटनांत १००हून अधिक बळी

Image
 महाड दरड दुर्घटनांत १००हून अधिक बळी ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांपासून थैमान घालणार्‍या महापूर आणि दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांत आतापर्यंत १०० हून अधिक जणांचा बळी गेला असून, अद्यापही  लोक बेपत्ता आहेत. पावसाने थोडी ओढ घेतल्याने बचाव कामास वेग आला असून, काही लोक अद्यापही बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. आज तळीये येथे १६ जणांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. त्यामुळे एकूण संख्या ५२ इतकी झाली आहे. महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळून तब्बल ३२ घरे दगड-मातीच्या ढिगार्‍याखाली गडप झाली. गावात जवळपास ४२ घरे असून, जवळील डोंगराचा एक भाग गुरुवारी संध्याकाळी त्यांच्यावर पडल्याने सर्व जण ढिगार्‍याखाली गाडले गेले.  दरम्यान, तळीये गाव म्हाडा च्या मदतीने पुन्हा उभारण्यात येणार आहे. येथे पक्की आणि टिकावू घरे म्हाडातर्फे उभारण्यात येतील, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. महाड तालुक्यातील तळीये गावात एनडीआरएफ आणि पोलिसांच्या मदतीने स्थानिकांनी आतापर्यंत ५२ जणांचे मृतदेह बाहेर काढले असून, अद्याप किमान ३५ ते ४० जण बेपत्ता आहेत.  खे

पावसाचा कोकणात हाहाकार

Image
 मुसळधार पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे. अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरीतील चिपळूणची स्थिती सर्वाधिक बिकट आहे. चिपळूणमधील बाजारपेठा आणि घरांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे हजारो लोकांचा जीव टांगणीला आहे. पुण्यातून निघालेल्या एनडीआरएफच्या टीम अद्याप चिपळूणला पोहोचलेल्या नाहीत. या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी संवाद साधल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. ‘महाराष्ट्रातील मुसळधार पाऊस आणि त्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये निर्माण झालेली पूरपरिस्थिती याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. परिस्थितीचा सामना करताना केंद्राकडून शक्य तितकी सर्व मदत दिली जाईल असं आश्वासन दिलं. प्रत्येक जण सुरक्षित राहावा यासाठी प्रार्थना करत आहे,’ असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. कोकण पट्ट्यासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला आहे. पावसाचा जोर कायम असल्यानं अडचणीत भर पडली आहे. चिपळूणची स्थिती सर्वात बिकट आहे. गेल्या अनेक