Posts

Showing posts from October 8, 2017

BJP ने Congress कडून सत्ता कशी टिकवायची ते शिकायला पाहिजे...

Image
BJP ने Congress कडून सत्ता कशी टिकवायची ते शिकायला पाहिजे... BJP ची सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांनी लोकांना त्यांच्या लायकी पेक्षा जास्त स्वप्न दाखवली. काळा पैसा परत आणायचा त्यांनी नक्कीच चांगला प्रयत्न केला, आणि त्यापेक्षाही काळा पैसा पुन्हा generate होणार नाही यासाठीही खूप प्रयत्न केले. पण भरतातल्या चोरांनी बाहेर ठेवलेला पैसे किती आहे, हे त्यांनी जाहीर करायला नको होते. दुसरे उदाहरण: स्वच्छ भारत अभियान. भारत स्वच्छ करणे, हे पंच वार्षिक योजनेचे काम नव्हे. तुम्ही भलेही सगळीकडे  कचरा उचलायला माणसे नेमू शकता, सफाई कामगार वाढवू शकता, पण कचरा करणाऱ्यांचे काय? सरकार ची तयारी असली तरी लोकं अजून स्वच्छ भारतासाठी तयार नाहीयेत. लोकांना स्वच्छतेचे महत्व कळतंच नाही, येता जाता रस्त्यावर थुंकू नये, ST मधून खाल्लेल्या केळ्यांची सालं बाहेर टाकू नयेत...या सवयी चुकीच्या आहेत हे त्यांना समजलेले नाही. स्वच्छ भारत अभियान फेल झाले असे म्हणणारे नेहमी रस्त्यावरच्या कचऱ्याचे उदाहरण देतात, पण हा कचरा रोज जनताच तयार करते, हे विसरतात. तिसरे उदाहरण: electric supply. गेली 3 वर्षे आमच्या ठाण्यात load shedd

आधार कार्ड शी जोडणी

Image
आधार कार्ड शी जोडणी *पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनी रेशन कार्ड,एलपीजी गँस,मनरेगा व इतर सर्व सरकारी लाभार्थ्यांना आधारशी जोडल्यामुळे आतापर्यंत सरकारी तिजोरीवर डल्ला मारणार्या दलालांच्या बुडाला आता जबरदस्त आग लागली आहे.ही कारवाई करून मोदींनी आता पर्यंत दरवर्षी दलालांच्या घशात जाणारे सुमारे 59 साठ हजार करोड रूपये वाचवले असून यापुढेही दरवर्षी इतकेच पैसे वाचवले जातील.या कारवाईमुळे चिढलेले दलाल  व त्यांचे चमचे मोदींना 'फेकू' म्हणतात कारण मोदींनी त्यांना अलगदपणे या धंद्यातून काढून बाहेर फेकून दिले आहे. याचीच पुढची पायरी म्हणून आता शालेय विद्यार्थांना आधारशी जोडण्याचे काम चालू असून उत्तराखंड राज्यात ही कारवाई करण्यापूर्वी उत्तराखंड मदरसा बोर्डकडे अडीच लाखापेक्षा अधिक विध्यार्थ्यांची नोंद होती पण आधारशी जोडल्यानंतर आता फक्त 26 हजार विध्यार्थीच शिल्लक राहिलेत.याचाच अर्थ आतापर्यंत सव्वा दोन लाख विध्यार्थ्यांचे अनुदान कोणाच्या तरी खिशात जात होते पण यापुढे ते बंद होणार.शिक्षण हा राज्याच्या अखत्यारीतला विषय असून जेंव्हा सर्व राज्य सरकारं ही कारवाई करतील तेंव्हा शिक्षण क्षेत्रातील अजून

Whether Aadhar Card is safe ?

Image
Whether Aadhar Card is safe ? The applicability of  Aadhaar  is fast becoming mandatory across the board. There are many who are fearful about the possibility of misuse of information linked and stored in connection with Aadhaar.  Recently, there have been reports that Aadhaar numbers and personal information of several million Indians may have been leaked from government portals. Unique Identification Authority of India (  UIDAI ) had, however, reportedly said in response to an RTI query that the core  biometric  data of Aadhaar card holders have till date" not faced any cyber attack.  For an Aadhaar user, UIDAI provides a mechanism to lock the biometric information and prevent any misuse. Biometric information refers to the Iris, finger prints and facial photograph of which the fingerprint and iris data is to be used for authentication. In addition, Aadhaar stores the demographic information such as name, address, date of birth/age, gender, mobile number, email addre