Posts

Showing posts from April 24, 2016

The #AgustaWestland Scam (in Marathi)

कॉंग्रेसच्या काळातील आणखी एक घोटाळा देशात कॉंग्रेसचे सरकार असताना सर्वात ठळक वैशिष्ट्य काय, असे जर कोणी विचारले तर घोटाळा इतकेच उत्तर देता येईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा, डाळ आयात घोटाळा, गहू घोटाळा, साखर घोटाळा, आदर्श घोटाळा, टू जी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा खाण घोटाळा अशी ही यादी संपते न संपते तोच आता आणखी एक घोटाळा पुढे आला आहे. कॉंग्रेस सरकारच्या काळातील हा आणखी एक घोटाळा भाजपा किंवा अन्य विरोधी पक्षांनी बाहेर काढलेला नाही किंवा कोणीतरी आरोप केलेला नाही, तर चक्क सोनिया गांधींच्या माहेरकडून हा आहेर आलेला आहे. इटलीमधील एका न्यायालयाने म्हटले आहे की, तर्कसंगत पुराव्यानिशी असे निष्कर्ष निघतात की, हेलिकॉप्टर खरेदीमध्ये दहा ते पंधरा दशलक्ष डॉलर्सचा एक अवैध निधी भारतीय लोकांना पोहोचविला गेला. हा मलिदा खाणारे कोण? असा प्रश्‍न लगेच उभा राहतो. टाइम्स नाऊ या टीव्ही चॅनेलने असे म्हटले आहे की, या न्यायालयाच्या निकालात पाच वरिष्ठ भारतीय नेत्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. तत्कालीन वायुदलप्रमुख मार्शल शशी त्यागी यांचे नाव तर अगदी स्पष्टपणे आले आहे. भारतात कॉंगे्रस संस्कृतीने क

#BMC proposes to increase #FSI in Mumbai

BMC proposes FSI increase in Greater Mumbai In the run-up to the election slated for February next year, the Shiv Sena-BJP controlled BrihanMumbai Municipal Corporation (BMC), in its new development plan for Greater Mumbai, has recommended an increase in floor space index (FSI) from the present level of 1.33 to 2 and in some cases even up to 5. The current FSI stands at 1.33 in the island city and 1 in the suburbs of Mumbai and the new development plan proposes to hike it to 2. For the construction of five star hotel and commercial development 5 FSI has been proposed from the present level of 3 to 3.5. Besides, FSI of 4 will be granted to smalls, markets and social amenities. For the buildings to be developed by the state run Maharashtra Housing and Area Development Authority the 4 FSI will be granted from the present level of 2.5 to 3. However, the civic body has maintained a status quo for the cessed buildings who will continue to get 3 FSI. For the transit camps the civic body h

SAVE WATER

Save Water "तहान लागल्यावर विहीर खणायची" हे  जेवढं मूर्खपणाचं लक्षण आहे, तेवढाच मूर्खपणा आपण एप्रिल महिना सुरु झाल्यावरच जे "पाणी वाचवा" ओरडतो, त्यात ही आहे. पाणी हे काय फक्त एप्रिल लागल्यावर जपून वापरण्यासाठी असतं का ? "पाणी जपून वापरा" ही मोहीम आपण वर्षभर का राबवू शकत नाही ? करंगळी एवढं मुतायचं, आणि मग बादलीभर पाणी ओतायचं हे आता कुठेतरी बदलायला हवे. कुणीतरी म्हटलेलंच आहे कि "पुढचं युद्ध तेल आणि पाण्यासाठी होईल" ते आता खरं होईल कि काय असं वाटायला लागलंय. केवळ आज तुमच्या घरात बादलीभर पाणी आहे म्हणून एखादा तुमचा मुडदा पाडून, ते पाणी घेऊन जाईल अशी परिस्थिती खरंच येऊ शकते. पाच-सातशे वर्षांपूर्वी, चंद्रगुप्त मौर्याने कुणाशी विवाह करून कुठचा मौर्य जन्माला घातला, आणि महम्मद गजनी ने कुणासोबत काय दिवे लावले हा अभ्यासक्रम आता बास झाला. त्यापेक्षा पाण्याचे व्यवस्थापन अर्थात (Water Management and Water Conservation) हा विषय शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवा असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही शेतकरी असाल किंवा शहरी, हा विषय शिकलाच पाहिजे असं Com