Posts

Showing posts from February 21, 2016

Highlights of the Railway Budget

रेल्वे बजेट - - खर्च कमी करण्याचा प्रयत्न करणार - जुन्या अनेक पद्धती बदलण्याची गरज - राज्यांसोबत एकत्र येऊन नवे प्रकल्प - रेल्वे कर्मचाऱ्यांना ११.६७ टक्के ज्यादा वेतन - योग्य नियोजन करुन रेल्वेचा विकास करणार - वेतन आयोग शिफारसींचा रेल्वेवर परिणाम - लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारं बजेट असेल - राज्यांसोबत PPP मॉडेल राबवणार - उत्पन्नाचे इतर स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न - पॅसेंजर ट्रेनमध्ये बायोटॉयलेट करणार - वेग, कार्यक्षमता, पारदर्शकतेवर भर - रेल्वेमध्ये गुंतवणूक वाढवणार - मालगाड्यांची गती वाढवणार -  २०२० पर्यंत 'मागेल तेव्हा तिकीट' - अधिक फ्रेट कॉरिडॉरचा प्रस्ताव - तीन वर्षात रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करणार - मेक इन इंडियांतर्गत लोको फॅक्टरीज - उधमरपूर - श्रीगनर मार्गाचे काम समाधानकारक - मिझोरम-मणिपूर ब्रॉडगेज नकाशावर - बोगदे, पुलांचे काम प्रगतीपथावर - दोन नव्या कारखान्यांची घोषणा - पुढच्या तीन-चार वर्षात प्रकल्प पूर्ण होणार - पेपरलेस मॅनेजमेंट सिस्टीमची सुरुवात - कामकाजात १०० टक्के पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न - २०२० पर्यंत मानवरहित फाटक बंद करणार - प्रवाशांसाठी सोशल मीडियाचा वा

शिक्षणक्षेत्राची युद्धभूमी करू नका : स्मृती इराणींच्या तडाखेबंद भाषणाने विरोधकांची बोलती बंद

शिक्षणक्षेत्राची युद्धभूमी करू नका : स्मृती इराणींच्या तडाखेबंद भाषणाने विरोधकांची बोलती बंद मोदींचे ट्विट सत्यमेव जयते लहान मुले देशाचे भविष्य आहे. तेव्हा शिक्षणासारख्या पवित्र गोष्टीत राजकारण आणून या क्षेत्राची युद्धभूमी करू नका, अशा शब्दात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी विरोधकांवर हल्ला चढविला. लोकसभेत बुधवारी जेनएनयू व रोहित वेमुला आत्महत्येप्रकरणी झ्रालेल्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या. आपल्या तडाखेबंद भाषणात त्यांनी कॉंग्रेससह अन्य विरोधी पक्षांचा खरपूस समाचार घेतला. आम्ही शिक्षणाचे भगवेकरण केले असे कॉंग्रेसने नेमलेल्या कोणत्याही विद्यापीठाच्या कुलगुरूने येऊन सांगावे. आपण राजकारण सोडून देऊ, असे आव्हानही त्यांनी दिले. माझे नाव स्मृती इराणी आहे. मी कोणत्या जातीची आहे हे ओळखून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले. राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढविताना स्मृती इराणी म्हणाल्या, तेलंगणासाठी गेलेल्या आंदोलनामध्ये ६०० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. राहुल गांधी तेथे एकदा तरी गेले काय ? नाही ना! पण हेच राहुल गांधी हैदराबाद विद्यापीठात मात्र आव

खाण्याची विकृती-जपावी भारतीय संस्कृती 🍋

🍋🍊टाळावी खाण्याची विकृती-जपावी भारतीय संस्कृती 🍋🍊     🍷पार्टीमध्ये सुरवातीस चिअर्स , चिअर्स म्हणून ग्लासावर ग्लास आदळायला शिकलो, 🚩पण जेवणापूर्वी 'वदनी कवळ' आणि श्रीरामाचे नाव घ्यायला  विसरलो ll१ll 🍹वॉर्मिंग अप साठी सॉफ्ट ड्रिंक, फ्रुटपंच प्यायला शिकलो, पण आपोष्णी घ्यायला विसरलो, सार-सुधारस विसरलो ll२ll 🍜चायनीज नुडल्स काट्याने गुंडाळून, तोंड वेडेवाकडे करून गिळायला शिकलो, पण शेवयाची खीर आवडीने खायला विसरलो ll३ll हाताने वरण भात, ताक भात कालवून खायची लाज वाटू लागली, 🍴आणि काट्या चमच्याने पुलाव्याची शिते गोळा करून तोंडात घालायला शिकलो ll ४ll 🌼पाव भाजीवर अमूलचा जाड लगदा घालायला शिकलो , पण गरम वरण भातावरची तुपाची धार विसरलो ll५ll                    🍲बिर्याणी, फ़्राईड राइस, जिरा राइस खायला शिकलो, पण मसाले भात, वांगी भात म्हणजे काय..?? ह्या नातवंडांच्या प्रश्नात अडखळलो ll६ll पुरणपोळी, श्रीखंड, लाडू, जिलबीवर ताव मारायला विसरलो 🍦आणि जेवणानंतर फक्त दोन गुलाबजाम, टीचभर आईस्क्रीम खायला शिकलो ll७ll 🍞दोन्ही हाताने ब्रेड, पावाचे तुकडे करून खायला शिकलो, पण आईने शिकव

Eat fruits on an empty stomach for healthy life

🍇🍉🍎🍏🍊🍈🍋🍌🌽🍅🍆🍠🍍🍐🍑🍓🍒🍊🍏🍎🍉🍇🍋🍌🌽🌽🍅🍆🍠🍒🍓🍑 Eating Fruit on Empty Stomach This will open your eyes ! Read to the end and then send it on to all on your e-list. I  just  did ! Dr Stephen Mak treats terminal ill cancer patients by an "un-orthodox" way and many patients recovered. Before he used solar energy to clear the illnesses of his patients,  he believes on natural healing in the body against illnesses. See his article below. It is one of the strategies to heal cancer. As of late, my success rate in curing cancer is about 80%. Cancer patients shouldn't die. The cure for cancer is already found - its in  the way we eat fruits. It is whether you believe it or not. I am sorry for the hundreds of cancer patients who die under the conventional treatments. EATING FRUIT We all think eating fruits means just buying fruits, cutting it and just popping it into our mouths. It's not as easy as you think. It's important to know how and  *when

ताजे पाणी....???

ताजे पाणी....??? आमच्या ठाण्यात सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात चालू आहे. दोन दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने, सगळ्या घरांमध्ये बादल्या, पिंप, कळश्या, पातेली, मोठी भांडी...आणि काही घरांमध्ये पेले व वाट्या यामध्ये ही पाण्याचा साठा करून ठेवलेला दिसतो. बरेचदा हा साठा दोन नाही, तर चक्क ४-५ दिवस पुरेल इतका जास्त असतो. दोन दिवसांनी जेव्हा पालिकेचे पाणी येते, तेव्हा साहजिकच अगोदर बरेचसे साठवलेले पाणी शिल्लक असते. मग ताजे पाणी आले म्हणून हे शिल्लक राहिलेले पाणी ओतून टाकण्यात येते.प्रत्येक घरातले थोडे थोडे मिळून हजारो लिटर पाणी वाया जाते. केवळ एका खुळचट समजूतीने, ’ ताजे पाणी’. वस्तुत: ज्या ठिकाणी धरणातून पाणीपुरवठा होतो, तो मागच्या वर्षी जो पाऊस पडलेला असतो, त्या पावसाच्या साठवलेल्या पाण्यातून होतो. म्हणजे, जे पाणी आपण ’ताजे’ म्हणून कौतुकाने पितो, ते साधारणत: ८-९ महिने आधीचे असते. केवळ आपल्या घरी पालिकेद्वारे त्या दिवशी ते येत असते. जिथे नदी अथवा विहिरीचे पाणी वापरले जाते, तिथे ताजे पाणी ही संकल्पना योग्य ठरते कारण भूमिगत जलस्त्रोतांमुळे सतत ताजे पाणी येत असते. आपण शहरातील लोकांनी खालील

"देशद्रोह्यांना पाठीशी घालणे म्हणजे, देशाच्या एकात्मतेलाच सुरूंग..."

"देशद्रोह्यांना पाठीशी घालणे म्हणजे, देशाच्या एकात्मतेलाच सुरूंग..." 📌गेल्या दहा दिवसापासून दिल्लीस्थित जेएनयु विद्यापीठात देशद्रोही घोषणा देणाऱ्यांचा अनेक नेत्यांना उमाळा आला आहे. त्यामुळे घटनेच्या दुसऱ्याच दिवशी कॉंग्रेसचे शहजादे राहुल गांधी तिथे डेरेदाखल झाले. विपश्यना करून आल्यापासून ते अधिक सक्रीय झाल्याचे दिसत आहेत. त्यामुळेच त्यानी संपूर्ण घटना काय आहे हे जाणून घेण्यापूर्वीच "संविधानाने दिलेला  अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आमच्यापासून कोणीही हिरावून घेवू शकत नाही." असे वक्तव्य केले.  वास्तवात त्या ठिकाणी "अफलज हम शरमिंदा है, तेरे कातील जिंदा है." "भारत की बरबादी तक, जंग हमारी जारी रहेगी." "पाकिस्थान जिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबाद." अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यावर राहुल गांधी यांनी केलेले विधान म्हणजे,  "उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग"असेच म्हणावे लागेल. त्यानंतर दुसरे अवतारपुरुष,  "तापलेल्या तव्यावर आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी" सरसावले ते म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. हे दोघेही

Paradox

Paradox If you criticize me, it's your freedom of speech If I criticize you, it's my Intolerance . If you judge me, you are Enlightened If I judge you, I am Prejudiced . If you question my faith, then you are Secular If I question your faith, then I am Communal . If you defend yourself, it's because you are a Victim If I defend myself, it's because I am violent. . If you pen your thoughts, it's Revolutionary If I pen my thoughts, it's Provocation . If you march, it's a Protest If I march, it's a Mob . If you lodge a complaint, you r following the Course of Law If I lodge a complaint, I am Misusing the Law . Now, one has to identify who is "I" and who is "you".... Dayanand Nene

Victory of Civic Activism over Bureaucratic Red tapism

   ALERT CITIZENS FORUM OF INDIA  A7/303, Saket CHSL, Saket Marg, Thane (W) 400601 # 8879528575. For Favour of Publicity February 18, 2016. Alert Citizens Forum of India welcomes the decision of the Thane Municipal Corporation to revise the Water Cut program to only one day in a week with immediate effect, informs Shri Dayanand Nene, President of the Forum. Mr Nene adds that this is a victory of Civic activism over bureaucratic red tapism and anti people policies. It may be recalled that the TMC had earlier announced water cuts on two consecutive days - Saturday and Sunday, in Thane. Alert Citizens Forum of India had protested against the step and had termed it as Public nuisance. The Forum had then filed a PIL under Section 91 of CPC against TMC in the Thane District Court. The TMC had then changed the days to Tuesday and Wednesday and now has decided that water cut will take place only on Wednesday. In view of the above decision, Mr. Nene informs that the Alert Citizens Forum of Ind

Letter to #RaosahebDanve regarding #SitaramRane appointment on Rashtriya Parishad of #BJP

Shri Raosaheb Danve ji, President, BJP, Maharashtra Pradesh, Mumbai. Respected Danvesaheb, My name is Dayanand Jayant Nene and currently I reside in Thane. I have been associated with the party since 1993. Prior to that, I have worked with Vidyarthi Parishad. I have also done my 1st year OTC from the Police Ground shakha in Baroda, Gujarat, many years ago. During this period I have had the privilege of working with party stalwarts like Shri Pramodji Mahajan, Vinay Sahasrabudhe, Shyam Jaju, Chandrakant Patil, Kirit Somaiya and Vinod Tawde to Atul Bhatkhalkar, Ashish Shelar, Parag Alavani. I have handled the responsibility of being the Press Secretary of BJP Mumbai and I have been member of the Pradesh and Mumbai Karyakarini too. The party had nominated me on the Film Censor Board also. The reason for giving such an elaborate introduction is to brief you that I have been an active member and am well versed with the functioning of the party. The purpose of writing you this lette

Letter to #TelecomMinister and #TRAI regarding #RingingBells #Freedon251 #Smartphone

February 18, 2016 The Hon. Minister for Telecommunications, Govt. of India, New Delhi Cc: The Chairman, Telecom Regulatory Authority of India. New Delhi SUBJECT: FREEDOM 251 Mobile Set / Smartphone @ Rs.251/- Ref: Intention behind Massive Aggressive Media Campaign / Advertisements . Respected Sir, Consumer Protection Service Council is a registered NGO, bearing registration no.  MAH/1363/08 - F/16753 . We are working primarily in the field of creating Consumer awareness about their rights and responsibilities. We want to draw your attention to the massive nationwide advertising campaign unleashed by a company named Ringing Bells Pvt. Ltd.regarding launch of their new Smartphone for a paltry sum of Rs. 251/- only. We would like to focus on the abnormalities in the offer of 3G Mobile set @ Rs. 251: 1)       FREEDOM 251 a Smartphone copy of ₹251 is nothing but Fraud  2)      It is a recycled Copy of ₹4000 Adcom Ikon 4 phone in fraudulent manner offered at ₹25

An ode' to #NitinGadkari...

इतिहास घडलाय... लक्षात आलाय का? ------------------------------------------- देशात सध्या अनेक `अनुत्पादक वाद` झडत असताना चेन्नई ते गुजरातेतील पिपवाव दरम्यान जलवाहतुकीचा नवा अध्याय उघडला गेला. मोदी सरकार आल्यावर केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी जलवाहतूक क्षेत्रात नव्याने पुढाकार घेतला. त्याचा पहिला दृश्य परिणाम तामिळनाडू- गुजरात दरम्यान दिसला. हुंडाईचा कारखाना श्रीपेराम्बुदूर येथे आहे. सर्वसाधारणपणे तेथून या कार ट्रक कंटेनरमधून देशभरात पाठविण्यात येत. एका कंटेनरमध्ये कारच्या आकारानुसार साधारण ४ ते ८ कार मावतात. एवढ्या कारसाठी एका ट्रक, इंधन, टायर, असे अनेक खर्च आहेत. शिवाय कार्बन उत्सर्जनातून पर्यावरणाची हानी आहेच... गडकरी यांच्या योजनेनुसार या कार श्रीपेराम्बुदूरहून चेन्नईत आणल्या गेल्या. तेथून एकाच वेळी शेकडो कंटेनर जहाजावर चढवले गेले. तेथून ते गुजरातेत समुद्री मार्गाने आले. तेथून ते उत्तर भारतात रस्तेमार्गाने पोचवले गेले. याचा फायदा काय? जो वाहतूक खर्च जुन्या पद्धतीने प्रतीकिलोमीटर प्रति कार दीड रुपया होता तो ५५ पैसे इतका कमी झाला. शिवाय, कार्बन उत्सर्जन लक्षणीयरीतीने कमी झा

Have your feet on the ground..

आजही पाकिटात कधीतरी दडवलेली जुनी शंभरची नोट सापडली आणि मनापासुन आनंद झाला तर समजावं... अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत... भर पावसात बाईक थांबवून रस्त्याशेजारच्या टपरीवरच्या गरमागरम भज्यांचा आस्वाद घ्यावासा वाटला तर समजावं... अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत... जुने, साधेसुधे शाळकरी मित्र भेटल्यावर, त्यांना पूर्वीसारखी कडकडून मिठी माराविशी वाटली तर समजावं... अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत... साबणाची वडी चपटी होईपर्यंत वापरता आली, टूथपेस्ट अजूनही शेवटपर्यंत पिळता आली तर समजावं अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत... आईने किसलेल्या खोबर्याचा आणि शेंगदाणा कुटाचा न लाजता बकाणा भरता आला तर समजावं, अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत... तुमच्या गरीब मित्राने कर्ज काढून घेतलेल्या बाईकचं, घरगड्याने आठवडा बाजारातून घेतलेल्या शर्टाचं , आणि मध्यमवर्गीय शेजारणीच्या पाचशेच्या साडीचं... मनापासुन कौतुक करता आलं की समजावं, अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत... चाळीतल्या दिवसांच्या, विटीदांडूच्या-लगोरी-गोट्यांच्या खेळांच्या आठवणीत मन रमू शकलं तर समजावं, अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत... मुलीला बार्बी खरेदी करताना, घराशेजारच्य