Posts

Showing posts from 2017

*'ळ' अक्षर नसेल तर*

Image
➰ 〰 ➿ 〰 ➰ *'ळ' हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी...!!!* आणि म्हणूनच ह्या भाषेच्या समृद्धतेचा आम्हाला गर्व आहे! *'ळ' अक्षर नसेल तर* पळणार कसे वळणार कसे तंबाखू मळणार कसे दुसर्‍यावर जळणार कसे भजी तळणार कशी सौंदर्यावर भाळणार कसे पोरं-टोरं तळयात-मळ्यात खेळणार कशी तीळगूळ कसा खाणार ? टाळे कसे लावणार ? बाळाला वाळे कसे घालणार खुळखुळा कसा देणार घड्याळ नाही तर   सकाळी डोळे कसे उघडणार ? घड्याळ बंद पडले तर पळ कोण मोजणार वेळ पाळणार कशी ? मने जुळणार कशी ? खिळे कोण ठोकणार ? तळे भरणार कसे ? नदी सागरला मिळणार कशी ? मनातली जखम भळाभळा वाहणार कशी हिवाळा,उन्हाळा, पावसाळा नाही उन्हाच्या झळा नाही त्या निळ्या आभाळातून पागोळ्या खळाखळा ! कळी कशी खुलणार ? गालाला खळी कशी पडणार ? फळा, शाळा मैत्रिणींच्या   गळ्यात गळा सगळे सारखे, कोण निराळा? दिवाळी, होळी सणाचे काय ? कडबोळी,पुरणपोळी   ओवाळणी पण नाही ? तुम्ही काय चिंचपोकळीला रहाता ? भोळा सांब , सावळा श्याम जपमाळ नसेल तर   कुठून रामनाम ? मातीची ढेकळे नांगरणार कोण? ढवळे पवळे बैल जोततील कोण?

Whisky news

Image
Glenfiddich is the world's best-selling single malt 🔺Johnnie Walker Red Label is the world's best-selling Scotch 🔺The Famous Grouse is the best-selling whisky in Scotland 🔺Glenmorangie is the best-selling single malt in Scotland. 🔺The world's fastest growing Scotch today is Black Dog. India is a major contributor to its sales. 🔺The five most popular single malts globally are  Glenfiddich, The Glenlivet, Glenmorangie Original, Aberlour and Laphroaig 🔺Bruichladdich’s The Octomore is the most heavily peated whisky in the world (167ppm) 🔺The three oldest single malts currently sold are Glenturret, Oban and Glenlivet 🔺The oldest distillery in Scotland is Glenturret (1775), followed by Bowmore (1779) 🔺With each bottle of Laphroaig that you buy, you are entitled to a lifetime lease of one sq foot of the distillery’s land, along with a personalized certificate of ownership 🔺Cadenhead’s Whisky Shop on Canongate, has a unique se

*नवीन आयकर कायद्यानुसार कॅश व्यवहारांवर खालील मर्यादा आहेत*

Image
*नवीन आयकर कायद्यानुसार कॅश व्यवहारांवर खालील मर्यादा आहेत* १. *कलम 40A(3)* नुसार रु. 10000 पेक्षा जास्त कॅशने खर्च करता येणार नाही २. *कलम 40A(3A)* नुसार रु. 10000 पेक्षा जास्त कॅशने मागील वर्षाची बाकी देता येणार नाही ३. *कलम 43* नुसार रु. 10000 पेक्षा जास्त कॅशने कसलीही मालमत्ता (जमीन, गाडी, फर्निचर इ.) खरेदी करता येणार नाही ४. *कलम 80D* नुसार कॅशने आरोग्यविमाचा हप्ता भरलेला चालत नाही ५. *कलम 80G* नुसार रु. 2000 पेक्षा जास्त कॅशने देणगी दिलेली चालत नाही ६. *कलम 80GGB आणि GGC* नुसार एक रुपयाही कॅशने दिलेला चालत नाही ७. *कलम 269SS* नुसार रु. 20000 पेक्षा जास्त कॅशने एका व्यक्तीकडून एका वर्षात कर्ज किंवा उसने घेतलेले किंवा कोणतीही अचल (immovable) मालमत्ता खरेदी केलेले चालत नाही ८. *कलम 269T* नुसार रु. 20000 पेक्षा जास्त कॅशने एका व्यक्तीला एका वर्षात कर्ज किंवा उसने परतफेड केलेले चालत नाही ९. *कलम 269ST* नुसार रु. 200000 (दोन लाख) किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा एखादा व्यवहार एका व्यक्तीबरोबर झालेला असेल तर त्याच्या मोबदल्यात एक रुपयाही कॅशमध्ये स्वीकारलेला चालत ना

अनलिमिटेड बुफे मागचं अर्थशास्त्र व वैद्यकशास्त्र! (पैसे वसूल करायचे असतील तर नक्की वाचा)

Image
अनलिमिटेड बुफे मागचं अर्थशास्त्र व वैद्यकशास्त्र! (पैसे वसूल करायचे असतील तर नक्की वाचा) काही ठराविक किंमतीत अनलिमिटेड बुफे लंच/डिनर हा प्रकार तुम्ही कित्येकदा अनुभवला असेल. जेवणाचा प्रकार (शाकाहारी, मांसाहारी इ.) कोणता आहे यावरून बुफेच्या किंमती थोड्याशा बदलतात, पण जास्त फरक नसतो. प्रत्येक बुफे हा अर्थशास्त्रीय भाषेत surplus साठीच छोटेखानी युद्ध असते. Consumer Surplus जितका कमी करता येईल तितका हॉटेलचा फायदा असतो; आणि मोजक्या पैशात जितके जास्त अन्न खाता येईल (थोडक्यात consumer surplus वाढवता येईल) तितका ग्राहकाचा फायदा असतो. आणि या सगळ्या अर्थशास्त्रीय युद्धाला वैद्यकाच्या काही नियमांची जोड असते. कसे ते पाहूया! १) बुफेची किंमत कशी ठरते? - साधारणपणे मनुष्याच्या जठराची (stomach) कमाल क्षमता असते १.५ लिटर. थोडक्यात कितीही मी-मी म्हणणारा बकासुर १.५ लिटर पेक्षा जास्त अन्न एका वेळेस खाऊ शकत नाही. आता बुफे मधल्या 100 पदार्थांपैकी सगळ्यात महागडा पदार्थ किलोच्या भावात घ्या आणि त्याची १.५ किलोची किंमत बुफेला लावून टाका. BBQ Nation मध्ये सगळ्यात महाग काय असते तर Prawns, साधारण ५०० रुप

2G scam verdict.

Image
2G scam verdict. It is the hieght of stupidity by so called learned people to blame Narendra Modi after the 2G scam verdict. This includes Subramaniam Swamy. The timeline of the 2G scam dates back to 2007 upto 2011 - from issuance of licences to filing of chargesheet. Even the statements of witnesses were recorded in early 2014. All this during the UPA regime with the CBI functioning under it. Where does Modi come in picture? Some extra stupid people are trying to link the timing of the verdict with the Gujarat elections. In their hatred for Modi these idiots are crossing all limits of sanity and blaming Modi - for what, they also don't know. These guys have only one agenda - Modi Ko gaali deo - starting from their own constipation to people spitting pan masala on approach roads to their buildings and staircases to local and national issues. Best is to ignore such idiots and not respond to their posts.. I only hope that now the CBI will file an appeal against the verdict and t

Congress, Raja and Kanimozhi - Don't rejoice - you can still be convicted.

Image
Congress, Raja and Kanimozhi - Don't rejoice - you can still be convicted. After the shocking acquittal of all the 17 accused in the 2G scam case by the CBI court, the Congress and the DMK have gone into celebration mode. A word of caution to them - just go through the Jayalalitha Disproportionate Assets case and you will find that verdict of one court is upturned by another only to be upturned yet again by the Supreme Court. In the Jayalalitha case, a judgement on 27 September 2014 in the Special Court convicted all of the accused — namely Jayalalithaa, Sasikala Natarajan, Ilavarasi and V. N. Sudhakaran — and sentenced them to four years simple imprisonment. Jayalalithaa was fined ₹100 crore (equivalent to ₹112 crore or US$17 million in 2016) and the other three were fined ₹10 crore (equivalent to ₹11 crore or US$1.7 million in 2016) each. In May 2015, the Karnataka High Court overturned the trial court's verdict, acquitting all those accused of all charges. This

टु जी स्पेक्ट्रम घोटाळा

Image
14 मार्च2011 ला टुजी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय स्थापन झाले ते अर्थात च, मनमोहन सिंग सरकार च्या काळात.सुप्रीम कोर्टाने 2012 सालात ही स्पेक्ट्रम वाटपाची प्रक्रिया च ,तीत घोटाळा झाला म्हणून रद्द केली. २०११ मध्ये या घोटाळ्याची चवकशी म्हणजे तपास सुरु केला गेला, तोही मनमोहन सरकार च्या काळात. २०१४ सालात शेकडोच नव्हे तर हजारावर कागदपत्रे आणी सर्व आरोपीवरील आरोपपत्र म्हणजे चार्जशीट कोर्टात दाखल झाले, याचा अर्थ काय? अर्थ असा की,मनमोहन सरकार च्या काळात च सीबीआय चा  तपास पुर्ण झाला. आता पुढचे काम न्यायालयाचे. 2014 ला भाजपा सरकार सत्तेत आले. याचा अर्थ हा की या संपूर्ण तपास कामात मोदी सरकार कुठे ही नव्हते. जर न्यायालय आज असे म्हणत असे ल की तपास किंवा एव्हिडन्स नाही, तर चूकलं कोण? जिम्मेदार कोण? डॉ. मनमोहन सिंग हे नक्कीच जाणतात की हा निकाल सुध्दा अंतिम नाही. उद्या सर्वोच्च न्यायालय सुध्दा सांगू शकेल सरकार ला,की तुम्ही अपिल करा. सरकार अपिल करणार च. मनमोहन सिंग यांनी सत्तेत असताना कायम मौन पत्करले होते. आता ते व काँग्रेस चे नेते मोदी सरकारने माफी मागावी,अशी हास्यास्पद मा

हा लेख आधी वाचलाही असेल, पण मा. अटलजींच्या जन्मदिना निमित्त पुनःएकदा.

Image
हा लेख आधी वाचलाही असेल, पण मा. अटलजींच्या जन्मदिना निमित्त पुनःएकदा.  1953 ची गोष्ट डेहराडून एक्सप्रेसने एक युवक मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर उतरला. जनसंघाचे कार्यकर्ते बक्षीनी नाव विचारताच त्या युवकाने नाव सांगितले मी अटलबिहारी. प्रवासात जेवण वगैरे केले का? असं विचारल्यानंतर हसत हसत वाजपेयी उत्तरले, "मला दिनदयाळ उपाध्याय यांनी दिल्लीहून निघताना काही पराठे आणि हे दहा रूपये वाटखर्चाला दिले होते." बक्षीने लगेच विचारले 30/40 तासाच्या प्रवासात काहीच खाल्ले नाहीस? यावर पुन्हा एकदा हसले. बक्षीच्या सर्वप्रकार लक्षात आला. सायंकाळी पार्ल्याच्या टिळक विद्यामंदिरात अटलबिहारी वक्ते होते. थोडी विश्रांती घेतल्यानंतर बक्षीनी त्याना तयार व्हायला सांगितले. अटलबिहारींनी झोळीतून कुडता काढला, पण तो काखेत फाटला होता. बक्षीनी विचारले जनसंघाच्या व्यासपीठावरुन तू फाटका कुडता घालून भाषण करणार? मग अटलबिहारींनी दुसरा कुडता काढला तर तो मानेवर फाटला होता. सरतेशेवटी त्यावर उपाय म्हणून अटलबिहारी जाकीट खालून भाषणात रवाना झाले. मुंबईतील अटलबिहारींच्या पहिल्या भाषणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.

*"ने मजसि ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला"* या गीतास १०८ वर्षे पुर्ण झाली.

Image
 १० डिसेंबर २०१७  आजच्या दिवशी सावरकरांनी रचलेल्या  *"ने मजसि ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला"*  या गीतास १०८ वर्षे पुर्ण झाली.  १९०९ सालच्या १० डिसेंबरला ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर आपला मुलगा गेला हे समजल्यावर धिरोदात्त वृत्तीने हुंदक्या ऐवजी तोंडामधून बाहेर पडले काव्य.  सावरकरांचं सागरसूक्त -  ने मजसी ने परत मातृभूमीला ! १०८ वर्षांपूर्वी म्हणजे,  १० डिसेंबर, १९०९ साली हिंदुह्रदयसम्राट स्वातंत्र्यवीर  विनायक दामोदर सावरकरांनी ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर  ने मजसी ने परत मातृभूमीला ह्या कवितेची रचना केली.  मातृभूच्या विरहार्थ रचलेल्या ह्या अद्वितीय काव्याचं चिंतन हे सावरकरांच्या अत्युत्कट नि प्रखर राष्ट्रभक्तीचं द्योतक आहे ! हिंदुस्थानच्या इतिहासात एवढ्या अलौकिक मातृभूच्या विरहाचं यथार्थ चित्रण अन्यत्र क्वचितच सापडेल !  क्रांतिकारकांचे मुकुटमणी असलेल्या सावरकरांच्या नवनवोन्मेषशालिनी अशा प्रतिभेला फुटलेले हे धुमारे हे सावरकरांच्या प्रतिभासंपन्नतेचे जसे चित्रण करतात,  तद्वतच त्यांच्या प्रखर राष्ट्राभिमान नि दुर्दम्य आत्मविश्वासाचे

The Cockroach changed my way of thinking

Image
At a restaurant, a cockroach suddenly flew from somewhere and sat on a lady. She started screaming out of fear. With a panic stricken face and trembling voice, she started jumping, with both her hands desperately trying to get rid of the cockroach. Her reaction was contagious, as everyone in her group also got panicky. The lady finally managed to push the cockroach away but ...it landed on another lady in the group. Now, it was the turn of the other lady in the group to continue the drama. The waiter rushed forward to their rescue. In the relay of throwing, the cockroach next fell upon the waiter. The waiter stood firm, composed himself and observed the behavior of the cockroach on his shirt. When he was confident enough, he grabbed it with his fingers and threw it out of the restaurant. Sipping my coffee and watching the amusement, the antenna of my mind picked up a few thoughts and started wondering- was the cockroach responsible for their histrionic behavior? If so, then why wa
Image
*अवैध संबंधात केवळ पुरुषच दोषी का?*  लग्नानंतर अवैध संबंध ठेवण्यासंबंधीच्या कायद्याला असंविधानिक ठरविण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. अवैध संबंधाबाबतच्या कायद्यात पुरुषांशी भेदभाव करण्यात आला आहे. *एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्री सोबत तिच्या संमतीने संबंध ठेवले तर त्या स्त्रीचा पती त्या पुरुषाविरोधात व्याभिचाराची केस दाखल करू शकतो. मात्र संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्याची कायद्यात तरतूद नसल्याने हा पुरुषांसोबत झालेला भेदभाव* असून या कायद्याला असंविधानिक घोषित करण्यात यावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याचे वकील के. राज यांनी या प्रकरणात केंद्रीय गृह मंत्रालयाला प्रतिवादी केले आहे. अवैध संबंधाशी संबंधित कलम 497 मध्ये संविधानिक तरतुदींचं उल्लंघन करण्यात आलं आहे. स्त्री आणि पुरुष सहमतीने शरीर संबंध ठेवत असतील तर त्यातून महिलेला सुट कशी काय मिळू शकते? असा सवाल या याचिकेत करण्यात आला आहे. संविधानाच्या अनुच्छेद 14 मध्ये समानतेचा तर अनुच्छेद 15आणि 21 मध्ये जीवनाच्या अधिकाराचा समावेश असून कलम 497 मध्ये नेमकं त्याचंच

राफेल डील - आनंद देवधर यांचे सुंदर विवेचन

Image
२००१ साली लढाऊ विमाने घेण्याचा विचार वाजपेयी सरकारने केला !! राफेल निवडले जाईपर्यंत २००७, उजाडले !! आणि डील होइपर्यंत २०१६ !! काँग्रेसचे डील १२६ विमानांचे होते त्यात १८ जेट्स विकत घेणार होतो आणि उरलेली HAI मधे बनवली जाणार होती !! त्या किमतीत अनेक गोष्टींचा समावेश नव्हता. त्यामुळे किमतीची तुलना होऊ शकत नाही. HAI मधे लेबर कॉस्ट फ्रान्स पेक्षा ३.७ पट जास्त आहे असा शेरा ए के अँटनी यांनी मारला होता !! जर काँग्रेसचे डील चांगले होते तर ते झाले का नाही ? कारण काहीही नक्की झालेच नव्हते !!  मोदी सरकारने केलेल्या डील मधे ३६ जेट्स विकत घेणार आहोत. यात ऑफसेट क्लॉज आहे ज्या मुळे फ्रान्सला मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ५०% रक्कम भारतात गुंतवावी लागेल. ही आतापर्यंतची सर्वोच्च टक्केवारी आहे."मेक इन इंडिया" अंतर्गत जेट्सचे उत्पादन भारतात होईल. हवाईदल प्रमुखांच्या म्हणण्यानुसार ऑफसेट क्लॉज नुसार  HAI ला नव्हे ते भारताच्याच डिफेन्स रीसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO ला तंत्रज्ञान मिळणार आहे. त्यांच्यामते या डीलमधे भारताने *१२६०० कोटी रुपये* वाचवले आहेत.   हे डील व्हायच्या आधी