Posts

Showing posts from October 6, 2019

हे साहेबांचेच अपयश

हे साहेबांचेच अपयश साहेब या वयातही केवढे कष्ट घेतात म्हणून अनेकांना त्यांचे कौतुक वाटते. प्रत्यक्षात या वयात असे श्रम घ्यावे लागणे हा त्यांच्या वैयक्तिक अपयशाचा भाग अाहे. या वयातही अापल्याशिवाय इतरांचे काही चालत नाही या अर्थाने. यांनी स्वत:ला पर्याय - स्वत:चा उत्तराधिकारी म्हणून कोणत्या नेत्याला घडवले, हे पाहिले तर हे लक्षात येईल. अजित पवार की सुप्रियाताई की अाव्हाड ही नावे त्या उत्तराधिकार्‍याचा अद्याप "उ"  देखील नाहीत. हे तर प्रादेशिक अाणि त्यातही उपप्रादेशिक नेते. कारण महाराष्ट्रभर असा त्यांचा प्रभाव कधीच नव्हता. तिकडे एवढी मोठी काँग्रेसदेखील नेमक्या याच अवगुणामुळे याच स्थितीतून जात अाहे. त्यांच्याकडे तर राजमाता ते युवराज ते राजे ते पुन्हा राजमाता असा विचित्र प्रवास झाला. घराणेशाही का असेना पण जबरदस्तीने घोड्यावर बसलेले युवराज फारच बुद्दु निपजले. त्यामानाने भाजपमध्ये मात्र ज्येष्ठ नेत्याचा प्रभाव संपल्यावर त्याने पूर्वी भूषवलेल्या पदांचा मुलाहिजा न ठेवता त्याला phase out केले जाते. अडवाणी हे याचे प्रमुख उदाहरण. भाजपच्या समर्थकांपेक्षा विरोधी पक्षीयांनी व त्यातही

धनंजय मुंडे आता मात्र अति होतंय

धनंजय मुंडे आता मात्र अति होतंय ब्राह्मण समाजावर जातीवाचक टिका करणा-या धनंजय मुंडे यांचा जिल्हाभरातून तीव्र निषेध ब्राह्मण समाज एकवटला; सर्वत्र संतापाची लाट शरद पवार यांच्या सभेत  विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी  अनाजी पंत,अनाजी पंत अस जातीवाचक  बोलत राज्याचे सुसंस्कृत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वर टीका केली आहे. एखादया नावावरून दुसऱ्या व्यक्तीच्या जातीचा हीन भाषेत उल्लेख करणा-या धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध संतापाची लाट पसरली असून जिल्हयातील समस्त ब्राह्मण समाजाने त्यांचा तीव्र निषेध केला आहे. अनाजी पंत ही प्रवृत्ती आहे, त्याला जातीची जोड देऊन वातावरण अधिक दूषित करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे करत आहेत. शेवटी ते ज्या राष्ट्रवादीच्या संस्कृतीतून येतात त्यांच्या नेत्यांनी सुद्धा जाणीव पूर्वक पुणेरी पगडी,पेशवे छत्रपतींना जहागीरी देऊ लागले. अशी वक्तव्य करून ब्राम्हण समाजाविषयीचा द्वेष वेळोवेळी दाखवून दिला. किंबहुना राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीला ब्राह्मण समाजाच्या मताची गरज नसावी असे लक्षात येते. बीड जिल्ह्यातील विधान सभा निहाय आकडेवारी जर पहिली तर बीड विधानसभा मतदार

घालीन लोटांगण वंदीन चरण...

घालीन लोटांगण वंदीन चरण... एक वेळ अंगाला राख फासून हिमालयात जाईन पण कॉंग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणार नाही, अशी प्रतिज्ञा करुन 2 वर्षात राजीव गांधी यांच्या उपस्थितीत पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणे आणि सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाच्या मुद्दा उपस्थित करुन पक्ष सोडून 6 महिन्यात नंतर त्याच सोनियांच्या रिमोट कंट्रोल सरकारमध्ये मंत्री म्हणून सहभागी होणे याला काय म्हणतात? आणि म्हणे दिल्लीच्या तख्तापुढे झुकणे आम्हाला माहित नाही😀😂😝 तुम्ही आणि तुमचे समर्थक त्याला मुत्सद्दीपणा, धोरणीपणा, हुषारी, गनिमीकावा, कात्रजचा घाट धूर्तपणा, चलाख खेळी, राजकीय डावपेच असे कौतुकाने म्हणा आणि स्वतःची पाठ थोपटून घ्या. तरी या सगळ्याचा अर्थ एकच आणि एकच होतो तो म्हणजे  घालीन लोटांगण वंदीन चरण'...

"लांडगा आलारे आलाची गोष्ट..." लेखक:- ज्येष्ठ पत्रकार श्री भाऊ तोरसेकर पोस्ट...!!!

योग्य उत्तर हवे असेल, तर चुकीचा प्रश्न विचारू नये असे म्हटले जाते. शरद पवार स्वत:च उठून इडीच्या कार्यालयात जायला निघाले, तेव्हा त्यांना पत्रकारांनी काय प्रश्न विचारावा, ही बाब सर्वात महत्वाची होती. समन्सही निघालेले नसेल, तर तुथे कशाला जात आहात? तर त्याचे उत्तर पवारांनी विचारण्यापुर्वीच देऊन टाकलेले होते. आपण कायद्याशी सहकार्य करतो आणि कायदा मानतो. जर माणूस कायदा मानत असेल, तर त्याने कायदा जसे काम करतो. त्याच्याशी सहकार्य करायला हवे. कायद्याची पद्धत अशी आहे, की आधी गुन्हा वा तक्रार नोंदली जाते आणि प्राथमिक चौकशी वा तपास केल्यावर संबंधितांना त्यांची बाजू मांडयला पाचारण केले जाते. त्याला कायदेशीर भाषेत समन्स म्हणतात. चिदंबरम वा त्यांचे सुपुत्र कार्ति असोत, किंवा कर्नाटकचे माजी मंत्री शिवकुमार असोत. त्यांनाही अशीच इडीकडून समन्स आलेली होती आणि त्यांनी त्यालाही आव्हान देत अटकपुर्व जामिन मागण्याची घाई केलेली होती. त्यात त्यांनी अनेक महिने खर्ची घालून उपयोग झाला नाही आणि चौकशीला हजर व्हावेच लागले होते. चौकशीत काही हाती लागले म्हणून त्यापैकी प्रत्येकाला अटक झालेली होती. मग पवारांसाठी इडीच्या

शरद पवार यांच्या गच्छंतीचा प्रवास

शरद पवार यांच्या गच्छंतीचा प्रवास - 1) शरद पवारांनी सोनिया गांधीच्या विदेशी असण्याचा मुद्धा उपस्थित करून काँग्रेस सोडली खूप आवडले पण नंतर त्याच सोनिया गांधीना आपल्या निष्ठा अर्पण केल्या म्हणून मला शरद पवार आवडत नाहीत. 2)राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिला जाहीरनाम्यात जातिगत आरक्षण बंद करून फक्त आर्थिक आधारावर आरक्षण देणार खूप आवडले .पण त्याच जाहीरनाम्यातील ते वचन पूर्ण करा म्हणून शालिनीताई पाटील ह्यांनी आग्रह धरला तर त्यांना त्रास दिला व जातिगत आरक्षणची परत कास धरली म्हणून मला शरद पवार आवडत नाहीत. 3) पूर्वी खरोखर धर्मनिरपेक्ष असणारे शरद पवार मात्र मुस्लिम धार्जिणे आहेत व हिंदू द्वेष्टे आहेत हे वेळोवेळां जाणवले म्हणून शरद पवार मला आवडत नाहीत. 4) ईदच्या मिरवणुकीचे नेतृत्व करणारे शरदराव कधीही पायी वारीत वारकऱ्यांच्या बरोबर चालले नाहीत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा बारामतीत येतो पण शरद कधी सामोरे आले नाहीत पण तेच शरद पवार इफ्तार पार्टीत उत्साहाने सहभागी होतात म्हणून मला शरद पवार आवडत नाहीत . 5) ज्या दिवशी शरद पवारांनी रामायण , महाभारत वाचू नका .राम कृष्णाला मानू नका हे उद्गार काढले

Any one need MEDICAL FINANCIAL HELP please contact following

MEDICAL FINANCIAL HELP કોઈ પણ બીમારી ના ઉપચાર માટે પૈસા ન હોય તો નીચે જણાવેલ સંસ્થા માં સંપર્ક કરવો. 🙏 Any one need MEDICAL FINANCIAL HELP please contact following trusts : 🙏 Sir Ratan Tata Trust Bombay House, Homi Mody Street, Mumbai 400 001 Call : 022-66658282 🙏 Reliance Foundation (Previously Ambani Public Charitable Trust) 222 Maker Chambers IV, 3rd Floor, Nariman Point, Mumbai - 400021 Call : 022-44770000, 022-30325000 🙏 Amirilal Ghelabhai Charitable Trust 71, Gitanjali, 73 / 75, Walkeshwar Road, Mumbai - 400006 🙏 Asha Kiran Charitable Trust C/o Radium Keysoft Solutions Ltd, Call: 022-26358290 101, Raigad Darshan, Opposite Indian oil Colony J.P. Road,   Andheri (w) Mumbai 400 053 🙏 Aspee Charitable Trust C/o Americal Spring and Pressing Works Pvt. Ltd P.O. Box No. 7602, Adarsha Housing Soc. Road, Malad (w), Mumbai 400 064 , 🙏 Aured Charitable Trust 1-B-1 Giriraj, Altamount Road Mumbai 400 026, Call: 022-23821452, 022-24926721 🙏 B.

निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांची मानसिकता:

निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांची मानसिकता: (नेत्याने नुकतेच पक्षांतर केले आहे): जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो…साचले मोहाचे धुके घनदाट हो …||२|| आपली माणसं आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीती विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती ||३|| घेऊ हाती… आजवर ज्यांची वाहिली पालखी भलताच त्याचा देव होता… भलताच त्याचा देव होता… पुरे झाली आता उगा माथेफोडी दगडात माझा जीव होता… दगडात माझा जीव होता… उजळावा दिवा म्हणूनिया किती मुक्या बिचार्‍या जळती वाती वैरी कोण आहे इथे कोण साथी विठ्ठला .. कोणता झेंडा घेऊ हाती ||3|| बूजगावण्यागत व्यर्थ हे जगणं उभ्या उभ्या संपून जाई… उभ्या उभ्या संपून जाई…उभ्या उभ्या संपून जाई अळ रीत रीत माझं बघुनी उमगलं कुंपण इथ शेत खायी… कुंपण इथ शेत खायी… भक्ताच्या कपाळी अन् सारखीच माती - तरी झेंडे एगळे, वेगळ्या जाती... सत्तेचीच भक्ती सत्तेचीच प्रीती विठ्ठला .. कोणता झेंडा घेऊ हाती ||3|| (चित्रपट: झेंडा)

कारशेड झक मारली

कारशेड झक मारली ती मेट्रोची कारशेड झाली नाही तरी बेहत्तर! अगदी मेट्रो रखडली तरी बेहत्तर! पण आरेमधली झाडे मात्र कसेही करून तोडलीच पाहिजेत. कारण ती मुठभर लोकांचे फ़ुफ़्फ़ूस असल्याचा नवा शोध लागला आहे. प्रामुख्याने असे बहुतांश लोक हे व्यावसायिक आंदोलनकर्ते, असून कुठेही ‘आम्ही सारे’ किंवा ‘आरे वाचवा’ असे फ़लक झळकवित उभे ठाकणार्‍या अशा लोकांनी करोडो सामान्यजनांच्या जीवनात कायमचा व्यत्यय निर्माण करून ठेवलेला आहे. घातपाती स्फ़ोटकर्ते अफ़जल गुरू असो, किंवा याकुब मेमन असो. कशालाही जनहित घोषित करून त्यासाठी कुठेही व कधीही हातात फ़लक घेऊन सामान्य जीवनात व्यत्यय आणण्याचा त्यांचा व्यवसाय झाला आहे. असे लोक कुठे दोनचार झाडे लावणार नाहीत, किंवा कुठे नालेसफ़ाई करायला पुढे येणार नाहीत. किंबहूना कुठेही कसले काम करायची त्यांना इच्छाही नसते. तर उठसुट सरकार वा इतर कोणी काय करावे, याच्या मागण्या घेऊन उभे रहाणे; हा त्याच्यासाठी पोटापाण्याचा व्यवसाय बनलेला आहे. अशा उपटसुंभांना हा नवा रोजगार पुरवणारे एनजीओ, थिन्कटॅन्क व त्यांच्या आर्थिक गरजा भागवणारे गुंतवणूकदारही जगभर उदयास आलेले आहेत. त्यातून ह्या जनहिताचे बुरखे

मेट्रो कारशेडची जागा, वृक्षतोडणी व संबंधित बाबींविषयी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या सीईओ अश्विनी भिडे यांनी दिलेले विस्तृत उत्तर..

Image
मेट्रो कारशेडची जागा, वृक्षतोडणी व संबंधित बाबींविषयी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या सीईओ अश्विनी भिडे यांनी दिलेले विस्तृत उत्तर... गुंतागुंतीच्या प्रश्नांना सोपी उत्तरे शोधण्याच्या अलीकडे सातत्यानं दिसणाऱ्या वृत्तीतून पर्यावरण प्रेम या कल्पनेचे ही सुलभीकरण झाले आहे. झाड लावणे किंवा झाड वाचवणे किंवा त्याचा बद्दल तार स्वरात बोलणे म्हणजे आपले सखोल पर्यावरण प्रेम व्यक्त करणे किंवा आपण पर्यावरण प्रेमी असल्याचे सिद्ध करणे असा बराच जणांचा समज झाला आहे. पर्यावरण विषयक समस्या, ग्लोबल वॉर्मिंग चा काळजीयुक्त मुद्दा आणि या व्यामिश्र प्रश्नांवरील गुंतागुंतीची उत्तरे, त्यांच्या अंमलबजावणी तील अडचणी यांना थोडा सुद्धा स्पर्श ना करता सुलभीकरणा द्वारे आपण फार मोठी क्रांती करत असल्याच्या आवेशात वृक्षतोड या विषयावर सर्वच हौशे, नौशे, गौशे तावातावाने बोलत राहतात. झाडे तोडावी लागत असल्यास ती कशासाठी याची कोणतीहि चौकशी न करता झाडे तोडण्याला निषेध नोंदवला की आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले याचे कृतक समाधान ही मिळून जाते आणि मूळ समस्ये वर तोडगा काढण्याची त्यांची कोणतीही अधिकृत जबाबदारी नसल्याने त्याचे कोणते

Enviro-terrorists lied on oath says Court:

Enviro-terrorists lied on oath says Court: माननीय उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात याचिका करणारे शपथेवर खोटे बोलले तरीही आम्ही त्यावर त्यांना शिक्षा देत नाही असा शेरा मारला आहे. "Thus, his grievance and the grievance in the other petition that members of the Tree Authority were given inadequate time because the documents with the notice of the meeting spanned 986 pages is patently false." The pleadings being on oath made before a Court in judicial proceedings would attract the offence of perjury, but we leave it at that with the hope and belief that representatives of the citizens of this country would discharge their duties faithfully and honestly and not play partisan games in a Court of law. In connection with the issues of environmental concerns, it has to be noted that the project proponent has already planted 20,900 trees with GPS tagging on each plant in Sanjay Gandhi National Park and the survival rate is 95%, proved by the letter dated 27th September 2019 ad

आता जरा कडू कारल्याचा रस पाजतो - मॅट्रो प्रोजेक्ट

आता जरा कडू कारल्याचा रस पाजतो ठाण्याच्या परिसरातील जेवढी मोठी बांधकाम आहेत सगळीच्या सगळी तिवरांच्या झाडांची कत्तल करून तिथे मातीचा भराव टाकून मग केलेली आहेत । गेली दहा वर्ष महाराष्ट्र टाईम्समध्ये या तिवरांच्या झाडांच्या कत्तली बद्दल येत असते आतापर्यंत किती तिवर कापण्यात  आले माहितीये ? 1700000.. ठाणे आणि मुंबईला जोडणारा संपूर्ण पट्टा ही नैसर्गिक रित्या तिवराची खाजण होती या खाजणांमध्ये बिल्डर लोकांनी मातीचे भराव टाकून टाकून टाकून टाकून तिथे बिल्डिंगा बांधलेल्या आहेत । ज्या दिवशी समुद्राचे डोके फिरेल आणि तो स्वतःची मर्यादा सोडेल माझे शब्द लिहून ठेवा कमीत कमी दहा लाख मुंबईकर स्वतःच्या राहत्या घरासकट समुद्रात वाहुन जातील । या सगळ्याबद्दल एकही राजकीय नेता पेज-3 सेलिब्रिटी थोबाड उचकटून बोंबलणार नाही कारण या सगळ्यांच्या तोंडामध्ये बिल्डरांनी मजबूत पैसे कोंबलेले असतात । तिवराची खाजण ह्याचा आपल्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचा उपयोग आहे। समुद्र आणि मानवी वस्ती यांच्यामधील हा दुवा आपलं समुद्रापासून संरक्षण करत असतो आपण हा दुवा नष्ट करून तिथं बिल्डिंगा बांधणे  हे नुसते पातक नाही म

Metro Carshed project

Remember during 1995-2000 when the Sena BJP alliance started building flyovers all over the city, there was big hue and cry, drama, widow weeping about whats the use, why are they spending so much of tax payers money in this etc. Within 5 years people came to know how bad Mumbai's scene would have been if the flyovers were not built at that time. Similar thing happened during Kokan Railways. Similar protests happened that time giving reasons that this being done to make a way in for the outsiders in Kokan. False stories were being propagated how Kokani people will loose thier lands, jobs, opportunities to the outsiders. Now it is the Kokan people who have been benefited form it the most.  Now for Metro same thing is happening. Despite of Govt of Maharashtra giving clarification over clarification, some vested interest groups don't want the Metro Shed to be built in Aarey as it would restrict their future encroachment. Govt has clarified that it is not touching any of