संपूर्ण कर्ज माफी चे wish आणि सत्य परिस्थिति:

ईच्छा न्यूज़:
संपूर्ण कर्ज माफी चे wish आणि सत्य परिस्थिति:

गेल्या वर्षी महाराष्ट्रात ३३५४ शेतकरी आत्महत्या झाल्या.
या पैकी १४३५ विदर्भात, १३४६ मराठवाड्यात, ६४२ नाशिक व पुणे व ३१ इतरत्र अशी आकडेवारी आहे .
कुठल्याही आत्महत्या वाईटच व त्या रोखल्याच पाहिजेत.
पण सध्या शेतकरी संपाचे निमित्त साधून जी मंडळी सरसकट सर्व शेतकरी वर्गाला कर्ज माफी मागत आहेत त्यांनी खालील माहिती पहावी:
साता-यातील कर्ज घेणारे गरीब शेतकर्यांची माहिती:

१)प्रभाकर घारगे 92लाख
२)अनिल देसाई 85लाख
३)आ.मकरंद पाटील 72लाख
४)संजीवराजे निंबाळकर 67लाख
५)शिवांजली राजे 48 लाख
६)हिंदूराव निंबाळकर 69लाख
७)लक्ष्मण पाटील 1cr 3 लाख
हे साताऱ्यातील लखोपती कर्जदार झाले, असे प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात किती गरीब कर्जदार असतील ?
जरा विचार करा की सरसकट कर्जमाफी व सातबारा कोरा करा ही आग्रहाची मागणी कोणासाठी लावून धरली जात आहे?
सरकार गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी पहिल्यापासूनच तयार आहे;
परंतु फक्त गरीबांना कर्जमाफी देण्यामुळे या करोडपती खातेदारांची लाखोंची कर्जे माफ होत नाहीत ना, म्हणूनच सामान्य शेतकऱ्याची ढाल करुन आपल्या हिताच्या मागण्या रेटण्याचे उद्योग चालू आहेत.
अशांचा धिक्कार असो.

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained